Category: संपादकीय

1 214 215 216 217 218 257 2160 / 2568 POSTS
भ्रष्टाचाराचा महारोग

भ्रष्टाचाराचा महारोग

धन्वन्तरी देवतेच्या रूपात पाहिल्या जाणाऱ्या राज्यातल्या सर्वच जिल्हा रुग्णालयाच्या बहुतांश सर्वच विभागात राक्षस संचारल्याचे वास्तव दिसत आहे. कोरोना क [...]
देशभक्ती की, धर्मभक्ती

देशभक्ती की, धर्मभक्ती

भारतात नेहमी धर्मभावनेचे प्राबल्य अधिक राहिले आहे. गेल्या साडेसात दशकात भारतातील राजकारण राम मंदिर आणि बाबरी मशीद या भोवती झाल्याचे आपण अनुभवले आहे. [...]
उत्तर प्रदेश निवडणुकीत शेतकऱ्यांची मत क्रिया प्रभावी राहणार

उत्तर प्रदेश निवडणुकीत शेतकऱ्यांची मत क्रिया प्रभावी राहणार

 पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी १० फेब्रुवारी रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. या मतदान प्रक्रियेत [...]
कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं ?

कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं ?

सध्या देशभरात सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय वातावरण खराब झालेले आहे. थंडीच्या लाटेने व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्वांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे. य [...]
आण्णा हजारे जागे झाले !

आण्णा हजारे जागे झाले !

  किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र वाद उभा राहिला आहे. या वादात आता उपोषण सम्राट आणि गेली सात वर्ष [...]
मोदी ‘खालचा’ अंधार

मोदी ‘खालचा’ अंधार

 करोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने आणि दिल्लीतील ‘आम आदमी पक्षा’च्या सरकारने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. [...]
संसदीय लोकशाही गांभीर्याने चालवा !

संसदीय लोकशाही गांभीर्याने चालवा !

    गेल्या दोन दिवसांपासून संसद हा जणू लहान मुलांच्या खेळातील आरोप-प्रत्यारोपाचा अड्डा बनला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लहान मुलांच्या भा [...]
संघाचे हिंदूत्व पराभूत, तर बहुजनवाद राजकीय सौदेबाजीत बंदिस्त  !

संघाचे हिंदूत्व पराभूत, तर बहुजनवाद राजकीय सौदेबाजीत बंदिस्त !

मोहन भागवत हे आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्यावर गांगरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. धर्म संसदेत केले गेलेले वक्तव्यं ही आर‌एस‌एस ची भूमिका नाही वा ते आमचे ह [...]
राजकारणाचे गुन्हेगारीकरण कसे रोखणार ?

राजकारणाचे गुन्हेगारीकरण कसे रोखणार ?

लोकशाही संपन्न अशा भारत देशात राजकारणातील गुन्हेगारी मोठया प्रमाणावर वाढली आहे. साम, दाम अशा सर्वच नीती-अनीतीचा वापर करून, राजकारणात आपले स्थान अबाधि [...]
‘हिंदू खतरे में’चा आलाप कुणाचा, का?

‘हिंदू खतरे में’चा आलाप कुणाचा, का?

1947 साली स्वातंत्र्य मिळाले आणि इतिहासात कधी नव्हे असा भारत नावाचा देश प्रथमच उदयाला आला. स्वतंत्र भारताचे संविधान स्वातंत्र्यानंतर सव्वा दोन वर्षां [...]
1 214 215 216 217 218 257 2160 / 2568 POSTS