Category: संपादकीय
समाज माध्यमांपासून लोकशाही धोक्यात!
देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये देशातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला कोणत्याही राज्य [...]
हिजाब आणि जानवं
हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही [...]
लोकशाही व्यवस्थेशिवाय बहुजनांना स्वाभिमानाने जगण्याचे सामर्थ्य नाही !
द काश्मीर फाईल, पेन ड्राईव्ह बॉम्ब, ईडी चौकशी महाविकास आघाडी कोसळणार, महानायक-नायिकांविषयी थेट राज्यपालांचा थिल्लरपणा, उत्तर प्रदेशात कोणताही प्र [...]
खाण्या-पिण्याचे वांदे
देशात दिवसोंदिवस महागाई वाढत आहे. याची झळ थेट सामान्यांच्या खिशाला बसत आहे. त्यात पुन्हा रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे भर पडली. भूकबळीच्या समस्येन [...]
बिहार विधानसभा अध्यक्ष-मुख्यमंत्री खडाजंगी सांस्कृतिक विरोधाभास!
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे समाजवादी विचारांचे नेते असले तरी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या पक्षाची भाजपशी भाजपशी युती असल्याने भाजप आणि [...]
अनैतिक घटनाक्रमासाठी संवैधानिक बचावाचा फडणवीस यांचा धावा चूकच!
भारतातील संवैधानिक लोकशाही अतिशय मजबूत आहे, याची साक्ष आज अडचणीत आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिके [...]
समझने वालोंको…
अवघ्या चार दिवसांवर रंगपंचमीचा सण येऊन ठेपला आहे. निमित्त असो किंवा नसो, महाष्ट्राचे राजकीय चित्र सध्या आरोप आणि प्रत्यारोपाने पुरे रंगलेले दिसते. या [...]
अवकाळीच्या कळा…
उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या काही भागात विजांच्या कडकडासह पाऊस कोसळ्याची शक्यता हवामान खात्याकडून वर [...]
आत्मटीका, आत्मचिंतनातून काॅंग्रेसला पूर्व वैभव !
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालानंतर एक राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसच्या प्रतिमेला प्रचंड मोठा धक्का गेला आहे. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जु [...]
अर्थाशिवाय संकल्प
महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी केंद्रात आणि प्रत्येक राज्यात प्रभावशाली असा एकही अर्थसंकल्प आजतागायत सादर झाला नाही. याला काही [...]
