Category: संपादकीय
राज्यपालांच्या संवैधानिक जबाबदारीचे काय ?
भारतीय संविधान सभेतच राज्यपाल या पदाविषयी अनेक चर्चा झडल्या होत्या. राज्यपाल या पदावर नियुक्ती करतांना कोणते निकष असावे, राज्यपाल पदाची निवडणूक घ्याव [...]
संविधानाशी विसंगत वर्तन आणि…
संवैधानिक पदावर राहूनही असंवैधानिक वर्तणूक, असे वर्णन विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे केले तर, अतिशयोक्ती ठरणार नाही. परवा छत्रपती शिवाजी म [...]
ओबीसी आरक्षण आणि राज्य सरकारची नाचक्की
ओबीसी आरक्षणाचा कळवळा सर्वच पक्षांकडून दाखवण्यात येत असला, तरी हा कळवळा तोंडदेखले पुरता असल्याचे दिसून आले आहे. मागासवर्गीय आयोगाकडून खरेतर ओबीसी आरक [...]
ओबीसी समाजाने राजकीय एकजूटीतून सर्वपक्षीयांना धडा शिकवावा!
सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्ग आयोगाचा अहवाल नाकारल्याने आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आरक्षणाविनाच होतील, असे जवळपा [...]
अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरणार वादळी
मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज गुरूवारी सुरूवात होणार आहे. मात्र या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी [...]
म्हणे, वेश्यानां आधार…
भारत देश हा सुजलाम सुफलाम देश आहे, असे बाल वयात सर्वांनीच ऐकलेले. याच देशात सोन्याचा धूर निघत होता, असे बोलले जाते. असल्या आभासी पुळचट ऐकनावळी आपण ऐक [...]
भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, पालकांची भूमिका भलतीच!
नवीन शेखरआप्पा ज्ञानगौडा हा भारतीय विद्यार्थी काल रशियाच्या युक्रेन मधील हल्ल्यात ठार झाला, ही अतिशय दु:खद घटना आहे. या घटनेच्या संदर्भात केंद्र सरका [...]
नाचरे मोरा…
माणूस हा पृथ्वीचा आणि तिच्यावरील सर्व तऱ्हेच्या सजीव आणि निर्जीव साधन संपत्तीचा शत्रू आहे. या माणसाने आपल्या चैनीसाठी या सृष्टीतील अनेक जीवांना ठार क [...]
युक्रेनची नाटो राष्ट्रांकडूनच फसवणूक !
रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये नाटो देशांनी स्क्रीन ला फसवलं, याची भावना उर्वरित जगातील जनतेची झालेली आहे. शीत युद्ध संपल्यानंतर अनेक तुकड्यांमध्य [...]
द्रोणाचार्याची वैचारिक वंशावळ
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या सुरु असलेले वाद विकोपाला जात आहेत. अशा या वादातूनच किरीट सोमय्यांना मुंबई महानगर पालिकेच्या दारात शिवसैनिकांनी बदडून क [...]
