Category: संपादकीय
चळवळीचे मारेकरी
भारतात अनेक चळवळी उदयाला आल्या आणि संपल्या. भारतातील अनेक चळवळींनी पुरोहितवादी धार्मिक जीवघेण्या रूढी- परंपरा नष्ट केलेल्या आहेत. सामाजिक चळवळी [...]
महाविकास आघाडीला भाजपचे प्रशासनातील दुवे शोधावे लागतील !
महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार जितके मजबूत होताना दिसत आहे तितकेच भाजपाचे आरोप आणि आक्रमकता देखील वाढताना दिसते आहे. भाजपच्या या आक्रमणाला केंद्र [...]
भाकडचे गाभडलेले
सुधाकर सोनवणे, अहमदनगर :
भारत देश कृषीप्रधान देश आहे असे म्हणतात. तसे असेल तर शेतकरी आत्महत्या का करतात? भारत देश कृषी प्रधान असावा याला विरोध ना [...]
काँग्रेस ला केवळ काँग्रेसचं हरवू शकते
नुकत्याच 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली नाही. काँग्रेसला भाजप किंवा अन्य कोणताही पक्ष हरवू शकत नाही, काँग्रेसला काँग्र [...]
अवैदिक हिंदूंच्या लूटीसाठी पुरोहितांच्या मारामाऱ्या !
मंदिरात देव नाही तर पुजाऱ्याचे पोट राहते अशा प्रकारचा प्रबोधनाचा अजेंडा संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्र मध्ये राबवला होता. परंतु आता मंदिरात देव नाही [...]
. त्याशिवाय शिवसेना वरचढ ठरणार नाही !
महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळच्या नातेवाईकांच्या विरोधात कारवाई करून भाजप आणि शिवसेना संघर्ष अधिक तीव्रतम [...]
अतिक्रमण कुणाचे आहे ?
पर्यावरणातल्या साखळीमध्ये मानवाने हस्तक्षेप केल्यामुळे त्याचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागत आहेत. पर्यावरण टिकले तरच माणूस टिकेल हे सर्वानी लक्षात घे [...]
बदलणे आणि बदलविणे
भारतात सामाजिक पुनर्रचनेची प्रस्थापना ही समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्याच्या आधारे व्हावी यासाठी घटनाकारांनी आपल्या संविधानात तशी तरतूद के [...]
सत्ताधारी जातवर्गाचा अंतर्विरोध !
महाराष्ट्र राज्यातील जबाबदार मंत्री आणि वजनदार नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या जितेंद्र आव्हाड यांनी, आज केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रात [...]
कुटुंब नियोजन आणि धर्माचे प्रयोजन
लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या कुटुंब नियोजनाशी संबंधित बाबी लो [...]
