Category: संपादकीय

बहुजनांनो! भानावर या…..
देव देऊळ आणि बहुजन यांचे ऋणानुबंध पुरातन आहेत.बहुजनांचि श्राध्दा एकदा एखाद्या गोष्टीवर बसली की मरणाशिवाय त्या श्रध्देला कुणी हटवू शकत नाही,या निर्धार [...]
तत्वांच्या बैठकीला व्यवहाराची बोली!
अलिकडच्या काळात व्यवहार प्रभावी ठरू लागल्याने विचार मागे पडला आहे.तत्वनिष्ठेला मुठमाती दिली जात असून व्यक्तीनिष्ठा पुजनीय ठरून व्यवहाराचा काटा सामर्थ [...]
राजकारणातील पुस्तकः शरद पवार
आजच्या काळातील राजकारणात सुरू असलेला हैदोस पाहील्यानंतर शरद पवार यांच्यात असलेल्या गुणांची कदर करावी लागते.वाचाळ विर राजकारण्यांनी शरद पवार यांच्याकड [...]
काँगे्रसमध्ये पुन्हा दुफळीचे संकेत
काँगे्रस पक्षाच्या स्थापनेला उणीपुरी 135 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. स्वातंत्र्यानंतर काँगे्रस कायम सत्तेत राहिली. मात्र 1975 मध्ये आणीबाणीन [...]
सत्तेचा दुष्काळ हटविण्यासाठी शंखनाद!
सर्व शक्तीमान परमेश्वर,सृष्टी नियंत्रक,संचालक परमशक्तीसमोर माणूस विनाकारण नतमस्तक होत नाही.आले देवाजीचे मना तिथे कुणाचे चालेना ही मात्रा चांगली ठाऊक [...]
तपास यंत्रणा कुणाच्या दावणीला ?
कधीकाळी केंद्रीय तपास यंत्रणा या पिंजर्यातला पोपट अशी संभवना सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये केली होती. तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार अस्त [...]
कोरोना काळ…मातृशक्ती, कुटुंब वत्सलता व एकत्र कुटुंब महत्त्व…
पुण्याच्या शारदा शक्ती या संस्थेने कोरोना बाधित महिलांचे एक सर्वेक्षण नुकतेच केले आहे. कोरोना काळात मातृशक्तीचे दर्शन घडले, महिलांमधील कुटुंब वत्सलता [...]
धार्मिक स्थळे आणि कोरोना !
राज्यात सणवार-उत्सवांचे वातावरण असून, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मंदिरे, धार्मिक स्थळे बंद आहेत. यावरून राजकारणांस सुरूवात झाली असून, भाजपच्या आ [...]
कशी जिंकणार जाती अंताची लढाई?
माणूस जन्माला आला की पाठीला जात चिकटते.जन्माला आलेला जीव जसजसा वाढत जातो,तसतसा जातीचा शिक्का अधिक गडद होतो.मनावर जात कोरली जाते.दुसऱ्या जातीविषयीचा त [...]
सहकाराचे ग्रहण थांबवावेच लागेल!
महात्मा गांधीच्या खेड्याकडे चला या शब्दांच्या मतितार्थांचा खराखुरा विकास करण्यासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे,धनंजय गाडगीळ,वैकुंठभाई मेहता,नंतरच्या काळ [...]
