Category: संपादकीय
शब्द हेचि कातर
शब्द कसे असतात, त्यांची ताकद काय असते, त्यांच्यामुळं युद्ध कशी होतात, एखादा शब्द महाभारत कसं घडवतो, याचं वर्णन संत तुकारामांनी आपल्या अभंगात केलं आहे. [...]
इथे ओशाळले मृत्यू
कोणत्याही गावात, शहरांत नैसर्गिक मृत्यू किती होतात, यानुसार स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे ओटे, विद्युत दाहिन्यांची संख्या किती हे ठरलेले असते. [...]
सुखद वार्तेचे ढग
भारतातील शेती मॉन्सूनवर अवलंबून आहे. ठराविक काळात पाऊस पडला नाही, तर संपूर्ण अर्थचक्रच कोलमडतं. [...]
नवे मैत्रीपर्व चिंतेचे
रशियाचे पाकिस्तान, चीनबद्दलचे धोरण बदलत असून तो पाकिस्तान आणि चीनकडे झुकतो आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. [...]
सरकारमुळंच कोरोनाचा संसर्ग
साथीच्या आजाराच्या काळात गर्दी टाळणं, एकमेकांच्या संपर्कात न येणं हाच हा आजार न पसरण्याचा सर्वांत प्रभावी उपाय असतो. [...]
आपला तो बाब्या, दुसर्याचे..
कोणत्याही साथीच्या रोगाला संबंधधित राज्यांना जबाबदार धरण्याचा चुकीचा प्रघात केंद्र सरकार पाडते आहे. [...]
मित्राची दादागिरी
भारताने अलिप्ततावाद सोडून अमेरिकापूरक धोरण घेतल्याचे काय परिणाम होतात, हे आता जाणवायला लागले आहे. [...]
रेमडेसिविरचा काळाबाजार
राज्यात सध्या मंत्र्यांच्या गैरव्यवहारांवर जेवढं लक्ष आहे, तेवढं लक्ष विरोधकांचं जनतेच्या हाल अपेष्टांकडं नाही. [...]
बाबासाहेबांचा किमान वेतनाचा कायदा सरकारकडूनच धाब्यावर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी किमान वेतनाचा कायदा केला. [...]