Category: संपादकीय
दान- धर्म आणि राजे
रक्तदान हे सर्वस्रेष्ठ दान आहे हे मान्य. पण, दान करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे हे चुकीचे. दान करावे असे प्रत्येक धर्माने सांगितले आहे. पण ते कुणाला कर [...]
मेंदूचा वापसा झाला का ?
भारतात निरर्थक गोष्टीवरून समाजामध्ये सतत काहूर उठत असते. त्यातून धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या मुळाशी असते राजकारण. राजकारणात लोक नासमाज आहेत असे अ [...]
जिव्हारी लागलेला आरोप !
छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर संस्थानाचा सन्मान आणि आदर महाराष्ट्राच्या सर्व बहुजनांना आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या वारसांनाही तितकाच आदर [...]
बहुजनांचा संघर्ष कुणाविरुद्ध ?
देशभरात एकीकडे बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय समस्या अधिक तीव्र होत आहेत. तर दुसरीकडे याच समाजाच्या काही ठराविक नेत्यांना आश्रय दे [...]
डिझेल वितरकांनी चालवलीय ब्लॅकमेलिंग !
भारतात शिगेला भिडलेली महागाई, त्याला कारणीभूत असलेली महागडी इंधने; यात आणखी भर पडत आहे ती म्हणजे डिझेलच्या कृत्रिम तुटवड्याची. गेल्या आठवड्यात डिझेल [...]
जगाचे आर्थिक महासत्ताकारण !
ग्लाॅस्तनाॅस्त आणि पेरेस्त्राईका या एकेकाळी युनियनने देशातील अर्थव्यवस्थेची पुनर्रचनेचा घेतलेला कार्यक्रम शेवटी सोव्हिएत युनियनचे पतन करणारा ठरला. त् [...]
‘आप’चा आदर्श इतर पक्ष घेतील का ?
भ्रष्टाचाराचे मूळ शोधण्यात गेलो तर, ते आजमितीस तरी राज्यव्यवस्थेत सापडले. कारण भ्रष्टाचाराचे कुरण राज्यव्यवस्था ठरतांना दिसून येत आहे. राजकीय नेत्यां [...]
शाहू संस्थानाचा आदर सत्तेपेक्षा मोठा !
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतातील संस्थानिक आणि राजेशाहीचा अस्त झाला. सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखलेल [...]
निर्यातबंदीचा सोस !
अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने निर्यातीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. निर्यातीचा परिणाम राष्ट्रांच्या व्यापारशेषावर होत असतो. निर्यातीकडे दुर्लक्ष केल्यास [...]
…याचा जाब राजकीय नेत्यांना द्यावा लागेल!
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारसारख्या राज्यात नितीश कुमार यांनी जातीनिहाय जनगणनेच्या घेत [...]
