Category: संपादकीय
रूलिंग कास्ट म्हणून बाद झालेल्यांची नवी धडपड !
काँग्रेस पक्षात प्रशांत किशोर यांचा प्रवेश निश्चित होत असतानाच अनेक कलमी प्रेझेंटेशन त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या समोर सादर करण्याचा सपाटा लावला. त्याचव [...]
संघर्षाची नवी नांदी !
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून अधिकार क्षेञ्त्राच्या वटवृक्षाखाली गर्दीचे मोहळ दाटण्याची प्रथा जुनी आहे. माञ अधिकार प्राप्तीला पोहचण्यासाठी कष्ट उ [...]
अधिकार्यांच्या बदल्या मागे घेण्याची नामुष्की…
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला असला, तरी प्रशासनावर अजूनही सरकारची पकड असल्याचे दिसून येत नाही. प्रशासना [...]
हिंदूच्या भाषणावर ब्राह्मण महासभा रागावली का ?
एका हिंदू ने केलेल्या भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक का झाला, याविषयीची जिज्ञासा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आता निर्माण झाली आहे. अमोल मिटकरी [...]
महागाईचा आगडोंब
देशात कधी नव्हे ते, यंदा महागाईने उच्चांक गाठला आहे. हा उच्चांक सर्वसामान्यांना धडकी भरवणारा आहे. इंधन दरवाढ, खाद्यतेलांचे वाढणारे भाव यासह जीवनावश्य [...]
डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यानंतर इलायाराजा कडून पुनरावृत्ती !
दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक असणारे इलयाराजा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र मोदी यांच्यात केलेल्या तुलनेने [...]
सोयीचे राजकारण, मुखवट्याचे धोरण
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे ती आता प्रचंड उलथापालथ सुरू आहे. ही उलथापालथ भोंग्याचे राजकारण काही उस्फूर्तपणे समोर आलेले नाही. तर नियोजनबद्धरित [...]
कोल इंडियाचे सुदृढीकरण आवश्यक !
राज्यात लोडशेडींग सुरू झाल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांची लाही-लाही होत असल्याने जनता त्रासण्याचा काळ सुरू झाला; तर उद्योग आणि शेती क्षेत्रालाही याची [...]
पाण्याचे नियोजन व्हावे
यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. आपल्याकडे जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे बरेच पाणी वा [...]
लोकशाहीचे सक्षमीकरण ते विकृतीकरण : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा टप्पा !
लखिमपूरी-खिरीत शेतकऱ्यांवर गाडी घालून चिरडणाऱ्या केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याचा जामिन सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने [...]
