Category: संपादकीय
अध्यात्म भेदाचा नसतो, तर मंगलकामनेचा !
भौतिक विकास झाल्यावर अध्यात्मिक विकासाची आवश्यकता असल्याचे, हिंदू जनजागरण समितीचे प्रतिपादन हे बरोबर आहे. परंतु, त्यात त्यांनी जी मेख मारली ती कथनी [...]
हायहोल्टेज ड्रामा आणि भाजपचा विजय
महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यसभेच्या निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. मात्र बर्याच वर्षानंतर राज्यात राज्यसभेची निवडणूक झाली. नुसती निवडणूक झालीच नाही, [...]
हिंदू जनजागरण समितीचे गौडबंगाल !
भारत हा देश बहुजन बहुल आहे. या बहुजनांत हिंदू जीवन पध्दतीचे आचरण करणारा सर्वात मोठा घटक हा ओबीसी समाज आहे. मात्र, आतापर्यंत ब्राह्मणी धर्माचे कवच म् [...]
विदेशी भांडवलदारांची चोपदार असणारी समिती !
क्रमशः (भाग -२) : हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या घोषाखाली हिंदू राष्ट्राची आवश्यकता का, याची भूमिका मांडतांना हिंदू जनजागरण समिती अत्यंत तकलादू आणि तितके [...]
काश्मीरमधील अशांतता आणि केंद्र सरकारची हतबलता
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा असणारे कलम 370 संपुष्टात केल्यानंतर आतातरी जम्मू-काश्मीर खोर्यात शांतता नांदेल असे वाटत होते. मात्र ही शक [...]
धर्माने कोणतेही राष्ट्र महासत्ता होणे नाही !
(भाग -१) भारत हा एक देश म्हणून सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर प्रथमच उभा राहिला तो ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे १९४७ पासून. तत्पूर्वी [...]
दृष्टीदान सप्ताह आणि नेत्रदानाचे महत्व
सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिवस 'दृष्टिदान दिन' म्हणून साजरा केला जातो. मृत्यूनंतर नेत्रदान करावे, [...]
प्लास्टीक बंदीची अपरिहार्यता !
आज आपण मोठ्या प्रमाणावर प्रदुषण करतो आणि प्रदुषित परिस्थितीत जगतो. आपणाकडे दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. सहज सोपे उपाय आहेत पण आपली जुनी जीवनशै [...]
रस्ते अपघातांची भीषणता मानवी चुकांमुळे !
जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यानंतर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या दळणवळणाच्या वेगवान सोयी निर्माण करण्यासाठी देशभरातच रस्त्यांचे जाळे विणले गेले. रस्ते [...]
कोणता झेंडा घेऊ हाती ?
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत असून, भाजपने आपला तिसरा उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अपक्ष आणि छोटया पक्षांचे आमदार सहाव्या खासद [...]
