Category: संपादकीय
सूर्याच्या तेजाने बरसले डॉ. मनमोहन सिंग !
भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच कालावधीनंतर आपले विचार मांडले आहेत. मात्र त्यांनी ज्या पद्धती [...]
प्रबुद्ध पर्याय
प्रामाणिक विचारवंताशिवाय परिवर्तन किंवा क्रांती राज्यव्यापी होत नसते. उपाशी माणूसच परिवर्तन किंवा क्रांती करत असतो. क्रांतीच्या प्रक्रियेत राजकीय क्र [...]
माॅब लिंचिंग विरोधी कायदा प्रतिक्षेतच!
देशात २०१४ नंतर अनेक ठिकाणी माॅब लिंचींग चे प्रकार अस्तित्वात आले. अतिशय हिंसक असा हा प्रकार देशात अगदी नव्यानेच उघड आणि आक्रमक स्वरुपात आल्यामुळ [...]
सर सलामत तो पगडी पचास
रायगडच्या खोपोली येथे पहाटे साडे सहा वाजता वेगात येणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर संथ वाहतुकीत अडकलेल्या अनेक वाहनांन [...]
सर्वसामान्यांचा पैसा लुटणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणा !
भारतीय समाज हा आर्थिकदृष्ट्या साक्षर नसल्यामुळे किंवा आर्थिक जगतातील घडामोडींच्या विषयी तो सज्ञान नसल्यामुळे त्याच्या अवतीभवती असणाऱ्या अनेक सार्वजनि [...]
जाती निर्मुलनाच्या दिशेने युवावर्ग अग्रेसर!
महाराष्ट्रातील तरूण दरवर्षी मोठ्या संख्येने आंतरजातीय विवाह करित असून जातीनिर्मूलनाच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असे मानायला हरकत नाही. गेल् [...]
उत्तरप्रदेश आणि पत्रकार हत्या
योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यापासून ४८ पत्रकारांवर हल्ले करण्यात आले आहेत, तर ६६ जणांविरोधात गुन्हे दाखल क [...]
लोकांच्या विकासाशी बांधिल ‘हमारा बजाज’ विसावला!
उद्योजकांनी विषयी आपल्या भारतात सामाजिक जीवनात फारसं बोललं जात नाही. याचं विशेष कारण की उद्योजक आणि समाज यांच्यामध्ये वर्गीय कारणास्तव फार मोठे अंतर [...]
भ्रष्टाचाराचा महारोग
धन्वन्तरी देवतेच्या रूपात पाहिल्या जाणाऱ्या राज्यातल्या सर्वच जिल्हा रुग्णालयाच्या बहुतांश सर्वच विभागात राक्षस संचारल्याचे वास्तव दिसत आहे. कोरोना क [...]
देशभक्ती की, धर्मभक्ती
भारतात नेहमी धर्मभावनेचे प्राबल्य अधिक राहिले आहे. गेल्या साडेसात दशकात भारतातील राजकारण राम मंदिर आणि बाबरी मशीद या भोवती झाल्याचे आपण अनुभवले आहे. [...]
