Category: संपादकीय
शेतकर्यांना अतिवृष्टीचा फटका
निसर्गाचा लहरीपणामुळे कधी अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ तर कधी पावसाअभावी कोरडा दुष्काळ शेतकर्यांच्या पाचवीलाच पुजला आहे. तापमान वाढीमुळे सातत्याने निसर [...]
सर्वसामान्यांना दिलासा !
सरकार कोणतेही असो, त्यातून निर्णय लवकरात लवकर घ्यावेत, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा असते. त्यामुळे शक्यतो सरकार एका पक्षाचे असले, तर त्यांना आपला अजे [...]
शब्द बंदी तरीही खडाजंगी !
भारताच्या संसदीय इतिहासात प्रथमच भाषेतील शब्द बंदी आणली जात असल्याची माहिती, आता समोर आली आहे. भाषा ही काय ताकद असणारी बाब आहे, हे यावरून स्पष्ट ह [...]
शिवसेनेचे गोंधळलेले राजकारण
शिवेसेनेचे अलीकडचे राजकारण भांबावलेले राजकारण दिसून येत आहे. गोंधळलेल्या स्थितीत घेतलेले निर्णय पक्षाच्या पुढील राजकारणांवर प्रभाव पाडत असतात. महाविक [...]
राष्ट्रीय प्रतिकातील सौंदर्यबोध !
शक्ती, धैर्य, आत्मविश्वास आणि अभिमान या चतुसूत्रीचे प्रतिक असणारे, एका अदृष्य असणाऱ्या सिंहासह एकूण चार सिंहाचे चिन्ह असलेले भारताचे राष्ट्रीय प्रति [...]
भारत-जपान संबंध आणि शिंजो आबे
भारत-जपान द्विपक्षीय संबंधातील महत्वाचा दूवा म्हणून जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा उल्लेख करता येईल. जपानच्या पंतप्रधान पदावर सर्वाधिक काळ राह [...]
आयोगाचे बाटगेपण !
ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या ९२ नगरपालिकांच्या निवडणूका पार पाडल्या जातील, अशी साशंकता आम्ही गेल्याच आठवड्यात दखल मधून व्यक्त केली होती. त्यावर [...]
आपत्तीपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी
राज्यात मान्सून कालावधीत वीज पडणे /वज्राघात होणे याचे प्रमाणे अधिक असल्याने जिवित व वित्तहानी होत असते. ही एक नैसर्गिक आपत्त [...]
आरक्षणापूर्वीच आश्वासनांचा पाऊस
सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राजकीय पक्षांना कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीच्या निवडणूका जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्याम [...]
दोन निकाल, एक प्रलंबित !
आज सर्वोच्च न्यायालयात तीन महत्वाच्या खटल्यांवर कामकाज पाहिले गेले. त्यातील एक भारतीय लोकशाही आणि थेट संविधान तत्वाशीच संबंधित असणारा, म्हणजे महारा [...]
