Category: संपादकीय
…तर, पवारांवर ही वेळ आली नसती !
तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं । तुम्ही गुरुभक्ती नका सांगूं ॥बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला । द्वेषही मांडिला तेच क्षणीं ॥संत तुकारामांच्या श [...]
‘अपघातमुक्त भारत’ मोहीम राबवा
मागच्या चार- पाच दिवसात महाराष्ट्रात अपघातामध्ये अनेकजणांचा बळी गेला. यात बीड जिल्ह्यातील टेकवणी परिवारातील चार जणांचा मृत्यू झाला. काल जळगाव जिल्ह्य [...]
इंपिरीकल डेटाः नौटंकीचा खेळ (पुर्वार्ध)
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत 2016 पासून फडणवीस सरकारच्या कोलांट्या उड्या व नंतर मविआ सरकारचे नवटंकीचे खेळ आपण पाहत आहोतच! अध्यादेश काढणे, नोटीफिकेशन [...]
भांडवलदारांची घसरलेली संपत्ती आणि वास्तव !
सन २०१४ यावर्षापूर्वी आणि नंतर देशात दोन महत्वपूर्ण बदल दिसले ते म्हणजे २०१४ पूर्वी फक्त अंबानी हे जागतिक श्रीमंतांच्या यादीत वरखाली होत असत; तर त्या [...]
ऊस आणि पिळवणूक
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एका ऊस बागाईतदार शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण होते, गेवराईच्या कारखान्याने त्याचा दोन एकर ऊस नेला नसल् [...]
पुन्हा एक पॅट्रिओट !
पॅट्रिओट अर्थात देशभक्त नावाची एक इंग्रजी कविता शालेय अभ्यासक्रमात होती. ज्या कवितेचा आशय होता की, एकेकाळी देशाने देशभक्त म्हणून ज्याच्यावर जिवापाड [...]
सुखराम यांच्यामुळेच…
माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे आज निधन झाले. पंडित सुखराम हे टेलिग्राम घोटाळ्यामुळे नुसते चर्चेतच राहिले नाहीत तर त्यामुळे त्यांचे राज [...]
राजद्रोहाला स्थगिती एक कार्यकारणभाव!
देशद्रोहाचा गुन्हा हा स्वतंत्र भारतातील अतिशय भयंकर आणि तितकाच गंभीर प्रकार असतानाही सरकारे आली आणि गेली तरीही या कायद्याला रद्द करावं, असं कोणत्याही [...]
शोषणमुक्त विवाह
भारतात आणि जगभरात काम करणारी विवाह पद्धती ही अपवाद सोडता विषमतावादावर आधारित आहे. विवाहसंस्थेतील व्यक्तिस्वातंत्र्याचे स्थान आणि वैवाहिक संबंधांचे स् [...]
ट्रिपल टेस्टसाठी पार्लमेंटला घेराव घालावा का !
महाराष्ट्र पाठोपाठ आता मध्यप्रदेशात देखील ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असा आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे [...]
