Category: संपादकीय
वाताहतीला लागलेले पक्ष !
शिवसेना ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांना ८ ऑगस्ट पर्यंत आपले दावे सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आपला दावा सिध्द करण्यासाठी दोन्ही ग [...]
आदिवासी कन्येचा विजय
भारताच्या इतिहासात प्रथमच आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची संधी भाजपने दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करत असतांना, देशातील सर्वोच्च अशा राष् [...]
विकास आणि भुकबळी सोबत अशोभनीय !
एका बाजूला विकासाचा झगमगाट सुरू असेल आणि दुसऱ्या बाजूला माणसं भुकेने मरत असतील हे देशाला शोभणारे नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने स्थलांतरित मज [...]
ओबीसींना न्याय
ओबीसींचे राज्यातील राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्यामुळे खर्या अर्थाने ओबीसी बांधवांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाक [...]
नव्या महामहिमांचे अभिनंदन आणि आवाहन !
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशाला १६ व्या राष्ट्रपती म्हणून आदिवासी समुहातीतून द्रौपदी मुर्मू या महिला लाभल्या आहेत. विरोधी उमेद [...]
रुपयाची घसरण महागाईला निमंत्रण
भारतीय रुपया या चलनाचे सातत्याने होणारे अवमूल्यन चिंताजनक असून, यातून भविष्यातील धोक्याचे संकेत प्राप्त होत आहेत. रुपयाच्या घसरणीमुळे कच्च्या तेलाच्य [...]
सत्तासंघर्ष आणि न्यायपालिका !
महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष न्यायालयीन कचाट्यात असल्याने अजूनही पूर्णपणे निवळला, असे म्हणता येत नाही. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी पुढील सुनावणी १ [...]
शिवसेनेचे भवितव्य काय ?
मराठी माणसांच्या न्याय-हक्कांसाठी दिवंगत बाळासाहेब ठाकर यांनी शिवसेना या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. ज्वलंत हिंदुत्वाचा विचार घेऊन शिवसेना फोफावली, वाढ [...]
शिवसेनेची ओबीसी अस्मिता संपुष्टात !
महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तेची सुंदोपसुंदी दिवसेंदिवस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गटाकडे मजबूत होताना दिसते आहे. राजकारण हे सुरुवाती [...]
क्रिप्टोकरन्सीवर वित्तमंत्र्यांचा प्रहार!
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच डिजिटल चलन म्हणजे क्रिप्टोकरेंसी यावर रिझर्व बँक ऑफ इंडिया चा विरोध असल्याचे म्हटले आहे. यापू [...]
