Category: संपादकीय
कर संकलनात वाढ, मात्र जनतेचे काय ?
विक्रमी जीएसटीच्या माध्यमातून प्रत्यक्ष खरेदी-विक्री व्यवहारामुळे केंद्र व राज्य सरकारला मोठा कर संकलित करण्यास यश आले आहे. मात्र, हा कर न भरता क [...]
मलिदाबाज आरटीओ प्रवाशांच्या जळीतकांडाला जबाबदार ! 
समृद्धी महामार्गावर झालेला अपघात हा जितका भीषण आहे, तितकाच तो काही प्रश्न निर्माण करणारा देखील आहे. जीवन इतके वेगवान झाले आहे की, एका शहरातून दुस [...]
तामिळनाडू आणि राज्यपालांचा संघर्ष
देशाच्या राजकारणात राज्यपालांच्या राजकीय भूमिकेवर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. त्यामागचे कारण म्हणज राज्यपाल जेव्हा राजकीय भूमि [...]
अमेरिकन न्यायालयातील असामाजिकता ! 
अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच जातीव्यवस्थेवर बंदी आणणारा कायदा काही शहरांमध्ये मंजूर झाला, ही बाब जगभरात विशेषतः भारतीय बहुजन समाजाला सुखावणा [...]
समान नागरी कायद्याच्या दिशेने…
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका घरात दोन कायदे अस्तित्वात राहू शकत नसल्याचे वक्तव्य करून, आपले सरकार लवकरच समान नागरी कायदा आणणार असल्याच [...]
राहुल गांधी आणि मणिपूर कथा ! 
राहुल गांधी यांना मणिपूर मध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर, देशात लोकशाही आहे का? असा प्रश्न तर्कशुद्धपणे पुढे आला. लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताधारी आ [...]
अपघाताचे वाढते प्रमाण…
जगभरात नव-नवे तंत्रज्ञान आले असले तरी, अपघातांची संख्या रोखण्यात आपण अपयशी ठरतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणार्या अप [...]
पंतप्रधानांचा अमेरिका दौरा आणि वास्तव ! 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नऊ वर्षातील अमेरिकेला ५ वी भेट असली तरी, पहिल्यांदाच ते राजकीय डिप्लोमसी असलेली ही पहिलीच भेट आहे. तीन दिवसीय या भे [...]
राज्याचा अग्रक्रम राखणे लोकांच्याच हातात !
भारतीय स्वातत्र्याने आपली पंचाहत्तरी साजरी केली, तर, भारतीय लोकशाही आता पंचाहत्तरीत प्रवेश करणार आहे. अशा काळात लोक अधिक सुज्ञ आणि आपल्या स्वातंत [...]
राज्यकर्त्यांना सर्वसामान्यांचा प्रश्नांचा विसर
राज्यात सध्या मान्सूनचा पाऊस नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. जून महिन्याचा मध्यावधी उलटला असला तरी, राज्यात पाऊस नाही, त्यामुळे पेरण्या कश [...]
