Category: संपादकीय
मंदीचे वारे
युरोपचे इंजिन म्हटल्या जाणार्या जर्मनीतही आर्थिक संकटाचे तीव्र स्वरूप दिसून येत आहे. मंदीचा धोका लक्षात घेता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्थ [...]
मणिपूरमधील उद्रेक
ईशान्येकडील राज्य म्हणून मणिपूर ओळखले जाते. सध्या आरक्षणाच्या मुदद्यावरून मणिपूर राज्य अशांत असल्याचे बघायला मिळत आहे. ही अशांतता इतकी भयावह आहे [...]
महिलांचा एल्गार ! 
देशातील एकूण ५०० नागरिक, कार्यकर्ते आणि महिला यांनी एक खुले पत्र प्रसिद्ध करून अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी' च्या गैरवापर होण्याबाबत जाहीर वि [...]
महाविकास आघाडीचा जागावाटपांचा खेळ
कर्नाटकात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडीला राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न पडू लागले असून, त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. [...]
नोटबंदीचा संशयकल्लोळ
नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोटबंदी करण्याची घोषणा करत, या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकातून बदलून घेण्यास परवानगी दिली आहे. ख [...]
……. तर, दर पाचमधील एक माणूस धोक्यात !
सध्या आपण कडक उन्हाळा सर्वजण अनुभवतो आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहराचे तापमान हे 40 डिग्री सेल्सिअस च्या पुढेच आहे. मात्र आता ग्लोबल वॉर्मि [...]
केंद्राविरुद्ध दिल्ली संघर्ष पेटणार
भारतीय संविधानाने देशातील अधिकारांची विभागणी तीन सूचीत करण्यात आली असून, यामध्ये समवर्ती सूची, केंद्र सूची आणि राज्य सूचीचा समावेश आहे. या तीन सू [...]
शुध्दीकरणाची सांस्कृतिक मुर्खता !
कर्नाटकात काॅंग्रेसचे सरकार शपथविधी सोहळा संपन्न करून सत्तेवर आल्याआल्याच सभागृह शुध्दीकरण करण्याचे काम उरकून घेतले. अलीकडे असे प्रकार वाढीस लागल [...]
जात पंचायतीचा जाच थांबेना
महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांची भूमी म्हणून देखील या राज्याचा आवुर्जन उल्ले [...]
चौकशी समितीची शिफारस, सेबी’ने करावी चौकशी !
हिंडेनबर्ग अहवालाच्या संदर्भात राहुल गांधी यांनी लोकसभेत उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधावर पंतप्रधानांनी भाष्य कर [...]
