Category: अग्रलेख
राज ठाकरेंचा पाठिंबा ‘मनसे’ का ?
एखाद्या राजकीय पक्षसमोर किंवा संघटनेसमोर जेव्हा कार्यक्रम नसतो, तेव्हा त्या पक्षातील कार्यकर्ते सैरभैर होतात, त्यामुळे कालांतरांचे ती संघटना, तो [...]
दुष्काळाच्या झळा आणि पाणीटंचाई
राज्यात यंदा तीव्र पाणीटंचाईचे संकट डोक्यावर असतांना, याकडे कुणाचेही गांभीर्याने लक्ष दिसून येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि आरोप-प्रत [...]
महाविकास आघाडीतील वितंडवाद
महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष दाखल झाले असून, त्यातील ठाकरे गट तर विभन्न विचारांचा आणि कडव्या हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. म [...]
दिरंगाईला चपराक
सरकारी काम आणि सहा महिने थांब’ याचा अनुभव जवळजवळ सगळ्यांनाच अनेकवेळेस येत असतो, तर अपवाद वगळता काही अधिकारी मात्र तात्काळ न्याय देण्याला प्राधान् [...]
शिदेंच्या शिवसेनेवर नामुष्की
राज्यातील राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ढवळून निघतांना दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँगे्रस आणि शिवसेनेत उभी फू [...]
पंतजलीचा दावा आणि भूल
भारतासारख्या देशामध्ये जाहिरातींचा सध्या धुमाकूळ चालू असल्याचे दिसून येते. प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादनाची जाहीरात करण्यावर प्राधान्य देतो. त् [...]
जागावाटपांची कोंडी फुटेना
देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली आणि इतर राज्यांमध्ये लोकसभेचे जागावाटप पूर्ण झाले असले तरी, महाराष्ट्रात मात्र महायुती आणि महाविका [...]
तापमानवाढ चिंताजनक
देशामध्ये एप्रिल महिन्यापासून ते जूनदरम्यान उष्णतेची तीव्र लाटेचा इशाराच हवामान विभागाने दिल्यामुळे पुन्हा एकदा तापमानवाढीची चिंता दिसून येत आहे. [...]
निवडणुकीतील राजकीय नाट्य
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील राजकारण आणि पक्ष फोडा-फोडीचे राजकारण एका वेगळ्याच टोकावर पोहचले होते. अशा परिस्थितीत [...]
आश्वासनांची खैरात
निवडणुका आणि आश्वासन यांचे एक अतूट नाते असले तरी, निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांचे पुढे काय होते, हा मोठा यक्षप्रश्न आहे. भारताला स्वातंत्र् [...]