Category: अग्रलेख
पेपरफुटीवर संसद ठप्प!
देशाच्या लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या संसदेत राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून उपाय शोधणे अपेक्षित असते. मात्र, लाखो विद्यार्थ [...]
आंदोलन हाताळण्यात भाजप अपयशी!
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन सुरू असून, केंद्रीय शिक्षणमंत् [...]
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज कशासाठी?
राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरच्या मैदानावर विद्यार्थी आपल्या न्याय-हक्कांच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे [...]
दडपशाहीचा मार्ग अयोग्य !
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणे म्हणजे देशाच्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा टप्पा. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वैचारिक संघर्ष संसदेच्या चौकटीत व्हा [...]
फुटीचे राजकारण की नेतृत्वाचे अपयश?
शिवसेनेतील फुटीचे राजकारण आता केवळ विधानसभेपुरते मर्यादित राहिलेले नाही. लोकसभेतील सहा खासदारांच्या गटाला शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्यास लोकसभा [...]
मोशी दुर्घटना भ्रष्ट व्यवस्थेचे बळी !
मोशी येथील कचर्याच्या ढिगार्याखाली दबून आठ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला. तब्बल ऐंशी तासांनंतर सात मृतदेह बाहेर काढले गेले आणि महाराष्ट्राने पुन्ह [...]
अस्वस्थता की फूटीचे राजकारण ?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चांचा वेग हा वास्तवापेक्षा अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. कोणता नेता कोणाला भेटला, कोणता आमदार किंवा खासदार नाराज आ [...]
युद्धाचा पुन्हा भडका !
पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाच्या ज्वाळा भडकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी संघर्ष निवळेल, संवादाचे दरवाजे उघडतील आणि युद्धबंदी टिकेल, अशी आशा निर्म [...]
आरटीओ भ्रष्टाचाराचे कुरण !
राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओ विभागातील काही भ्रष्ट अधिकार्यांनी या विभागाला भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे. त्यामुळे या विभागातील भ्र [...]
सत्ता समीकरणाचा नवा अंक ?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाट [...]
