Category: महाराष्ट्र
महिला आघाडीच्या बीड जिल्हाप्रमुखपदी रूपाली देशपांडे
बीड : अखिल भारत हिंदू महासभेच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हाप्रमुखपदी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या रूपाली जयंत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात [...]
शेतकरी मागण्यांसाठी 10 ऑगस्टला नांदुर फाट्यावर रास्ता रोको हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे प्रा. सुशीलाताई मोराळे यांचे आवाहन
नांदुर घाट : संयुक्त किसान मोर्चा आणि किसान संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी नांदुर फाटा ता. बीड येथे शेतकर्यांचा 2025 चा पिक वि [...]
नागबर्डी देवस्थान यात्रा महोत्सवानिमित्त पशुप्रदर्शन व भव्य कबड्डी स्पर्धा 17 ऑगस्टला गुंडा येथे आयोजन-आ. चिखलीकर
नांदेड । प्रतिनिधी नागपंचमी सणानिमित्त कंधार तालुक्यातील गुंडा येथील नागोबा देवस्थान नागबर्डी येथे यंदाही भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल [...]
मालेगावच्या विकासाचे तीनतेरा; मूलभूत सुविधांसाठी नागरिकांची फरफट
रस्त्यावर सांडपाणी, कचर्याचे ढीग अन् तुंबलेल्या नाल्या; 13 कोटींच्या जलजीवन मिशननंतरही नळ कोरडेच!
नांदेड : विकासाच्या गप्पा आणि प्रत्यक्षातील [...]

हदगाव तालुक्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त मौ.डाक्यचीवाडी येथे विविध कार्यक्रम संपन्न
तामसा : हदगाव तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या मौ.डाक्याचीवाडी येथील आदिवासी नागरिकांनी 9 ऑगस्ट 2026 रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष [...]
कुंडलवाडीत स्वातंत्र्यदिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार
कुंडलवाडी : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कुंडलवाडी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत निवड झालेल्या युवक-यु [...]
बीबीएनएच्या ‘श्रावण उत्सव -२०२६’ चा उत्साहात शुभारंभ; स्वदेशी, स्वावलंबन आणि संस्कृतीचा जागर
नांदेड : बीबीएनए असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रावण उत्सव २०२६’ चा शुभारंभ भाजपाच्या युवा नगरसेविका शांभवी साले यांच्या शुभहस्ते उ [...]
भाजी मार्केटमध्ये चिखल, दुर्गंधी अन् अस्वच्छता; मार्केट कमिटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह शेतकरी, विक्रेते आणि ग्राहक त्रस्त; पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची मागणी
भोकर : भोकर शहरासह तालुक्यातील नागरिकांची रोजची वर्दळ असलेल्या भाजीपाला मार्केटमध्ये सध्या चिखल, साचलेले पाणी, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य [...]

किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यवधींचा डल्ला
सत्ताधारी-विरोधाकांत कागदी युद्ध रंगले, तर शेतकरी अन् संस्था मात्र कंगाल!
किनवट : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आणि शेतकर्यांच्या हक्काचे [...]
एलपीजी ग्राहकांनी 15 ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांनी आपल्या गॅस जोडणीची ई-केवायसी प्रक्रिया 15 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन [...]
