Category: शहरं
उन्हाच्या झळांत पशुपक्ष्यांसाठी ‘जीवनदायी’ पाणवठा
अकोले : उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी राज्य होरपळून निघत असताना माणसांसह पशुपक्ष्यांचेही जीवन कठीण झाले आहे. पाण्याअभावी त्रस्त झालेल्या पक्षी व लहा [...]
गॅस वितरणाचे योग्य नियोजन करा;आ. काळेंच्या प्रशासकीय यंत्रणा व वितरकांना सूचना; कोपरगावात गॅस टंचाईची झळ
कोपरगाव : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देशातील इंधन वितरण व्यवस्थेवर होत असून कोपरगाव तालुक्यातही घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच [...]
राहात्यात आजही रंगतो ‘गळी लागण्याचा’ थरार! हवेत लटकत ‘गळवंती’ ला लावली जातात लहान मुले; शेकडो वर्षांच्या परंपरेचे जतन
राहाता : परंपरा म्हणजे केवळ रूढी नाहीत, तर त्या असतात भावनांची, श्रद्धेची आणि नात्यांची जपलेली साखळी… अशाच एका अनोख्या आणि थरारक परंपरेचा अनुभव र [...]
काका कोयटेंच्या कार्यामुळे सहकार चळवळीला बळ : खा. धनंजय महाडिक
कोपरगाव शहर : सहकारी पतसंस्था चळवळ सक्षम करण्यासाठी काका कोयटे यांनी आयुष्य वाहून घेतले असून त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीला बळ [...]
जय हनुमान संस्थानच्या महंतपदी केशव शास्त्री
खरवंडी कासार : राणेगाव येथील जय हनुमान संस्थानच्या महंतपदी ह.भ.प. केशव महाराज शास्त्री भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राणेगाव ग्रामस्थांच्या [...]
कुकडी आवर्तनाचा दोनच कर्मचाऱ्यांवर ताण; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; दगडफेकीच्या घटना; पोलीस बंदोबस्ताची मागणी
श्रीगोंदा : तालुक्यात 132 मायनरमधून कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू असून, या कालावधीत केवळ दोनच कर्मचाऱ्यांवर संपूर्ण जबाबदारी पडल्याने ते प्रचंड तणा [...]
कर्मवीर शंकरराव काळे यांची उद्या जयंती
कोपरगाव : माजी खासदार, सहकार चळवळीतील अग्रणी नेते आणि शिक्षणप्रेमी स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.०६) विविध क [...]
परमार्थात शुद्ध भक्तीनेच भगवंत प्राप्ती : ह.भ.प. आढाव
भातकुडगाव फाटा : संतांनी घालून दिलेल्या विचारांनी परमार्थ प्राप्तीसाठी भगवंताच्या चरणी लीन होऊन भक्ती केली तरच भगवंतच्या जवळ जाता येते. समाज जागृ [...]
संजीवनी इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांना नोकरी
कोपरगाव : उद्योगांना आवश्यक तांत्रिक कौशल्ये व अद्ययावत ज्ञान असलेले अभियंते घडविण्यावर भर देणाऱ्या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या नऊ विद्यार्थ्या [...]
विजय हराळे म्हणजे कार्यालयाचा कणा : शशिकांत देशमुख
जामखेड : कोणताही अधिकारी कर्मचारी निवृत्त होतांना त्यांच्या कामांच्या पध्दतीने व वागण्या बोलण्याच्या स्वभावाने कायम लक्षात राहतात. काहीचे काम काय [...]
