Category: शहरं
‘लँड टायटलिंग अॅक्ट’ जुलैमध्ये लागू होणारमहाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य : महसूल मंत्री बावनकुळे
पुणे : ‘लँड टायटलिंग अॅक्ट’ येत्या जुलै महिन्यात राज्यात लागू होणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्य [...]
अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांचा सहभागकाँगे्रस नेते नाना पटोले यांचा थेट गंभीर आरोप
मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील चार मंत्र्यांचा या प्रकर [...]
विहीर खचून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शेतातील विहिरीत मोटारपंप बसविताना विहीर खचून वडिलांसह दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृ [...]
जयंती मिरवणुकीवरून वाद; तिघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीरमाष्टी येथे घटना; 16 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह गुन्हा, 11 जण अटकेत
कुंडलवाडी : धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवरून दोन गटांत वाद होऊन तिघांना मारहाण [...]

अंदमानात मान्सूनची चाहूल; महाराष्ट्रातही लवकर पावसाची शक्यता
मुंबई : राज्यभर प्रचंड उष्णता, वाढता उकाडा आणि उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच मान्सूनबाबत दिलासादायक संकेत मिळू लागले आहेत. यंदा नैऋ [...]
शाईफेक नव्हे, विचारांवरचा हल्ला!
महाराष्ट्राची ओळख ही संतांची, समाजप्रबोधनाची आणि विवेकाची भूमी अशी आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या वारकरी परंपरेने समाजाला सम [...]
राहुल गांधींच्या राजकारणातील धोरणात्मक विसंगती !
भारतीय राजकारण सध्या एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभे आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाने गेल्या दशकात राष्ट्रीय राजकारणावर जवळपास एकछत्री वर्चस्व न [...]

पाकिस्तान हादरलं! अफगाण सीमेजवळील बन्नू जिल्ह्यात भीषण बॉम्बस्फोट; ड्रोनचाही वापर?
https://www.youtube.com/watch?v=8Ofg-X9hSsA
पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अफगाण सीमेजवळील बन्नू (Bannu) जिल्ह्यात १० मे २०२६ च्या [...]
संगमनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय; शून्य टक्के पीकविमा; काँग्रेस आक्रमक ; जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्याचा आरोप
संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यात विविध तालुक्यांना कोट्यवधी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असताना संगमनेर तालुक्याला एक रुपयाही मदत मिळाली नसल्याने [...]

शेतकऱ्यांनी त्यांचे सातबारे जिवंत करून घ्यावेत; प्रांताधिकारी नितीन पाटील; कर्जतमध्ये ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात
कर्जत : आजही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर अनेक वेगवेगळ्या नोंदी अनावश्यक पणे झालेल्या दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करू नका. आपले सातबारे तात्का [...]
