Category: शहरं
विहीर खचून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शेतातील विहिरीत मोटारपंप बसविताना विहीर खचून वडिलांसह दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृ [...]
जयंती मिरवणुकीवरून वाद; तिघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीरमाष्टी येथे घटना; 16 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह गुन्हा, 11 जण अटकेत
कुंडलवाडी : धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवरून दोन गटांत वाद होऊन तिघांना मारहाण [...]

अंदमानात मान्सूनची चाहूल; महाराष्ट्रातही लवकर पावसाची शक्यता
मुंबई : राज्यभर प्रचंड उष्णता, वाढता उकाडा आणि उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच मान्सूनबाबत दिलासादायक संकेत मिळू लागले आहेत. यंदा नैऋ [...]
शाईफेक नव्हे, विचारांवरचा हल्ला!
महाराष्ट्राची ओळख ही संतांची, समाजप्रबोधनाची आणि विवेकाची भूमी अशी आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या वारकरी परंपरेने समाजाला सम [...]
राहुल गांधींच्या राजकारणातील धोरणात्मक विसंगती !
भारतीय राजकारण सध्या एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभे आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाने गेल्या दशकात राष्ट्रीय राजकारणावर जवळपास एकछत्री वर्चस्व न [...]

पाकिस्तान हादरलं! अफगाण सीमेजवळील बन्नू जिल्ह्यात भीषण बॉम्बस्फोट; ड्रोनचाही वापर?
https://www.youtube.com/watch?v=8Ofg-X9hSsA
पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अफगाण सीमेजवळील बन्नू (Bannu) जिल्ह्यात १० मे २०२६ च्या [...]
संगमनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय; शून्य टक्के पीकविमा; काँग्रेस आक्रमक ; जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्याचा आरोप
संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यात विविध तालुक्यांना कोट्यवधी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असताना संगमनेर तालुक्याला एक रुपयाही मदत मिळाली नसल्याने [...]

शेतकऱ्यांनी त्यांचे सातबारे जिवंत करून घ्यावेत; प्रांताधिकारी नितीन पाटील; कर्जतमध्ये ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात
कर्जत : आजही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर अनेक वेगवेगळ्या नोंदी अनावश्यक पणे झालेल्या दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करू नका. आपले सातबारे तात्का [...]
जामखेडमधील अतिक्रमण, महामार्ग प्रश्नावर प्रशासन अलर्ट; सभापती राम शिंदे यांनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक
जामखेड : जामखेड शहरातील अतिक्रमण तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या संदर्भात शासकीय विश्रामगृह, अहिल्यानगर येथे विधान परिषदेचे सभापत [...]
नामस्मरणाची शिदोरीच जीवनाला खरी दिशा देते : ह.भ.प. लोंढे
श्रीगोंदा : “जीवनात धन, संपत्ती आणि मान-सन्मान यापेक्षा सत्कर्म, सेवा व नामस्मरणाची शिदोरी गोळा करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन हरिभक्त [...]
