Category: मुंबई - ठाणे
मुंबईसह राज्यातील पावसाळी दुर्घटनांचीउच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा : वडेट्टीवार
मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या पार्श्वभूमीव [...]

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीतवाहतूक सुरळीत करण्यासाठी वेगात उपाययोजना
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी जवळ येथे दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई कडून गोव्याकडे जाणारी वाहतूक प्रभावि [...]
शासकीय यंत्रणा अलर्ट मोड’वर ठेवा : मुख्यमंत्री फडणवीसअत्यावश्यक कामाशिवाय दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय यंत्रणांना चोवीस तास सतर्क राहण्याचे [...]
दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्पअनेक गाड्या रद्द, प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. सोमवारी पहाटे कर्जत-लोणावळा दरम्यानच्या भोर घाट परिसरात दोन ठ [...]
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकारअतिवृष्टीमुळे पूरस्थिती ; रस्ते झाले जलमय, अनेक ठिकाणी संपर्क तुटला
मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी आणि सोमवारी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, सातारा [...]
बैठका घेतल्या तरी जाणारे थांबणार नाही उद्योगमंत्री सांमत यांचा मातोश्रीवरील बैठकीवरून ठाकरेंना टोला
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभू [...]
उप अभियंता अजय जाधवच्या 300 कोटी घोटाळ्याची एसीबी आणि ईडीकडे तक्रारकार्यकारी अभियंता महेंद्र किणीचा कृपाशीर्वाद ? ; पालघर विभाग, आणि उपविभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार
मुंबई : राज्यात सध्या भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग तरी त्यात मागे कसा राहील. पालघर विभाग आणि डहाणू, पालघर उपवि [...]
मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळलीसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी
मुंबई/पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरील कनेक्टिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसल [...]
अतिवृष्टीचे की व्यवस्थेचे बळी ?
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने व्यवस्थेचे अपयश उघडे पाडले आहे. सर्वच क्षेत्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे व्यवस्था खिळखिळी झाली असून, त्या व्यव [...]
फोल हवामान अंदाज; निसर्गाचा इशारा आणि पावसाचा कहर!
आषाढात आभाळ दाटून येते आणि धरती तृप्त होते, असे आपण नेहमी म्हणतो. परंतु यंदाचा पाऊस केवळ तृप्त करणारा नाही, तर अनेक ठिकाणी तो धडकी भरवणारा ठरल [...]
