Category: मुंबई - ठाणे
मिरजजवळ काळीज हेलावणारा अपघात! भरधाव कार थेट उभ्या ट्रकमध्ये घुसली; वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू
मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मिरज परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. महामार्गावर [...]

बांद्र्यातील कारवाईनंतर राजकारण तापले; बेकायदेशीर घरं आणि मशिदींवर चालणार हातोडा; नितेश राणे पुन्हा आक्रमक
मुंबई : राज्यातील बेकायदेशीर बांधकामे आणि अवैध घुसखोरांविरोधात सत्ताधारी पक्षाचे नेते अत्यंत आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या बांद्रा परिसरातील [...]

शेतकऱ्यांना कर्जासाठी ‘सिबिल’ची सक्ती नको; मुख्यमंत्र्यांच्या बँकांना सूचना अल निनोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तयारी
मुंबई : राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी आणि 'सिबिल' (CIBIL) गुणांकनाच्या कारणा [...]
शेतकऱ्यांची कोंडी सुटेल का?
देशामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातच खरीप हंगामाच्या तोंडावर असलेल्या 'अल निनो'च्या पार्श्वभूमीचा विचार करता शेतकरी कात्रीत [...]
मोदी–नायडू यांच्या विधानांतील विरोधाभास
कोरोना महामारीनंतरचे जग एका अभूतपूर्व संक्रमणातून जात आहे. एका बाजूला रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील संघर्ष, ऊर्जा संकट, पुरवठा साखळी [...]
डावखरे कुटुंबात राजकीय फूट; प्रबोध डावखरे राष्ट्रवादीत
मुंबई : ठाण्यातील राजकारणात प्रभाव असलेल्या डावखरे कुटुंबात आता स्पष्ट राजकीय फूट दिसून आला आहे. भाजप नेते निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध ड [...]
खा. शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुकखासदार संजय राऊतांनी मात्र दर्शवली असहमती
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्यांदरम्यान भारताची प्रतिमा जपण्याच्या भू [...]
राज्यात कोणतीही इंधनटंचाई नाही : मुख्यमंत्री फडणवीसपंतप्रधान मोदींवर टीका टाळावी ; विधान परिषद निवडणूक महायुती एकत्र लढणार
मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांवर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारकडे इंधनाचा पुर [...]
अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्जअमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे आगामी काळात स्थिर व अखंड [...]
विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक मूल्ये आत्मसात करावीतउपमुख्यमंत्री शिंदे : चेंबूरच्या श्री नारायण गुरू महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
मुंबई : शिक्षण हे समाज आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असून ‘शिक्षित बना, ज्ञान मिळवा आणि सक्षम व्हा’ हा श्री नारायण गुरु यांचा संदेश आजही प [...]
