Category: कृषी
वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट
सोलापूर प्रतिनिधी - बार्शी तालुक्यातील नारीमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आ [...]
डिजीक्लेममुळे शेतकर्यांचा फायदा होईल ः कृषीमंत्री तोमर
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशातील प्रत्येक शेतकर्याला राष्ट्रीय पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमच्या कृषी मंत्रालयाने शेतकर्यांना वेळेवर [...]
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतुन रोजगार निर्मिती
नाशिक प्रतिनिधी - शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळून देण्याबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांना, बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु क [...]
वर्ध्यात चणा खरेदीला सुरवात
वर्धा प्रतिनिधी - 1,695 शेतकऱ्यांनी वर्धा खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या माध्यमातून नोंदणी.वर्ध्यात शासकीय चणा खरेदीला प्रारंभ झाला आहे. गेल्य [...]
संप संपल्यानंतर आज पासून होणार नुकसानीचे पंचनामे; ४० ते ४५ हेक्टर वरील पिकांचे नुकसान
गोंदिया प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यात कर्मचारी संप मागे घेतल्यानंतर अखेर आज पासून जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे सुरु [...]
नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर
नंदुरबार/प्रतिनिधी ः राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्यांच्या रब्बी पिकांसह, फळबागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून, आतापर्यंत राज् [...]
कृषिमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
नंदुरबार प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले असून या नुकसान [...]
अवकाळी पावसाने भाज्या नासल्या, दरही घसरले
नवीमुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दिवसाला साडे तीनशे ते चारशे भाज्यांच्या गाड्यांची आवक होती. ती आता शंभरने कमी झाली आहे. अवका [...]
कृषिमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर
धुळे प्रतिनिधी - राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी धुळे तालुका, साक्री तसेच शिंदखेडा या भागातील अवका [...]
सांगली मार्केट कमिटीत हळदीला मिळाला प्रती क्विंटल 11500 दर
सांगली प्रतिनिधी - गुढीपाडव्याचा मुहूर्तावर सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे सौदे पार पडले. यामध्ये महाराष्ट्र कर्नाटकासह आजूब [...]
