Category: कृषी
कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा रखडलीआयकर भरणार्या शेतकर्यांची माहिती केंद्राकडून राज्य सरकारने मागविली
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ’पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली जाण्याची [...]
शेतकर्यांसाठी विनाअट कर्जमाफीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषा50 हजारांची अट का हटवली ; दोन लाख रुपयांपर्यंत लाभ, 56 लाख शेतकर्यांना दिलासा
मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर करत दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. मुख्यम [...]
ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या : आ. काळे
कोपरगाव : जलसंपदा विभागाकडे केलेल्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. त्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कोपरगाव शहरा [...]
म.फु.कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र समिती स्थापन होणार
अहिल्यानगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाट [...]
छत्रपती शिवाजी विद्यालयात वृक्षारोपण
श्रीगोंदा : पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजविण्यासाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सहभागाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने श्रीगो [...]
विष्णुपुरी पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी कराभूकंपग्रस्तांना तातडीने मदत व नुकसानभरपाई द्या – आ.आनंदराव बोंढारकर
नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या नैसर्गिक आ [...]
भागुजीराव ढेकळे विद्यालय येथे वृक्षलागवड मोहिम राबवली
गेवराई : तालुक्यातील पाडळसिंगी येथील कृषि पंडित भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात एक पेड माँ के नाम या मोहिमे अंतर्गत [...]
गेवराईत कृषी पंडित भागूजीराव ढेकळे विद्यालयात वृक्षारोपण उपक्रम
तालुक्यातील कृषी पंडित भागूजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात जागतिक पर्यावरण दिन व वन महोत्सवानिमित्त वृक्षारोपण कार्यक् [...]
उमरी फाटा येथे कर्जमाफी पीक विम्याचे आंदोलनकुक्कडगाव, राक्षसभवन येथे शेतकरी बैठक
सरकारने कर्जमाफीच्या घोषणेमध्ये अनेक अटी शर्ती टाकल्यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी देऊन अतिवृष्ट [...]
31 जुलैपूर्वी खरीप पिक विमा भरा; नवीन नियमांचे पालन करा : अनिल बोर्डे
बीड जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू झाली असून पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे. जिल्ह्यातील सर्व शेत [...]
