Author: Raghunath
तुलसी आयटी कॉलेजमध्ये नेत्रदानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
बीड : मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यांद्वारे दुसर्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता येतो, हा सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी येथील देवगि [...]
राष्ट्रवादीमुळेच आमची घडी बसली-मोईन मास्टरअजितदादांनी सामान्य भीमकन्येला खुर्चीत बसवून सामाजिक न्यायाचा विचार जपला – प्रेमलताताई पारवे
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27 वा वर्धापन दिन बीड येथील जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. संघर्ष आणि संकल्प हे ब्रीद घेऊन आयोज [...]

वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनबीड जिल्ह्यात 29.50 लक्ष रोपे तयार‘एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम300 कोटी वृक्षारोपणासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
बीड : राष्ट्रीय वन धोरण 1988 च्या उद्दिष्टानुसार राज्याचे वनाच्छादन आणि वृक्षाच्छादन सन 2047 पर्यंत एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्क्यांपर्यंत व [...]
पुरुषोत्तम पुरी यात्रेत भीषण बोट दुर्घटना!दोन महिला भाविकांचा मृत्यू,अनेक जखमी; ट्रस्ट व प्रशासनाच्या नियोजनावर संताप
अधिक मासानिमित्त देशभरातून लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या पुरुषोत्तम पुरी यात्रेदरम्यान बुधवारी (दि. 10) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सु [...]
दमिरर..!
धिंड काढून काय साध्य झाले? आरोपींच्या हास्यातून उघड झालेली कायद्याची भीषण शोकांतिका!धिंड काढुनी काय झाले, जर हास्य ओठी राहिले;खाकीचा धाक तोच खरा, [...]
कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा15 तारखेपर्यंत अर्ज निकाली काढण्याचे आश्वासन
बीड जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बीड जिल्हा कामगार संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा कामगार अधिकारी सुधाकर कोणाळे यांची सदिच्छ [...]
बीडच्या विकासासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा जोरदार पाठपुरावामतदारसंघातील महत्वाच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
बीड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी मुंबईत शासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आ [...]
जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे
खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत सोयाबीन बियाणे वितरण योजनेसाठी निवड झालेल्या शेतकरी ग्राहकांना प्रत्यक्षात बियाणे उपलब्ध नसल्याने मानसिक व आर्थिक त्रा [...]
पावसाळ्याची चाहूल, सावधगिरीची गरज : बीड जिल्ह्यात नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांनी घ्यावयाची काळजी
बीड : उन्हाळ्याच्या कडक झळा संपताच सर्वांनाच पावसाच्या आगमनाची उत्सुकता लागते. काळेभोर ढग, मातीचा दरवळणारा सुगंध आणि हिरवाईची चादर हे पावसाळ्याचे [...]

अमोलकच्या विद्यार्थ्यांचा नव्या पर्वास प्रारंभभावनिक वातावरणात बी. फार्मसी विद्यार्थ्यांना निरोप
कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित अमोलक कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्म) येथे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपू [...]
