Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपर्डीतील ग्रामपंचायतच्या गाळ्यांवरील पत्रे उडाले

कर्जत ः मंगळवारी (दि.21) सायंकाळी कर्जत तालुक्याच्या विविध भागात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शेतातील पिकांचे मो

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन
Parner : पारनेरला तहसीलदार देवरेंनी केला सहा कोटीचा भ्रष्टाचार? : लोकायुक्तांकडे तक्रार l LokNews24
लातूर जिल्ह्यात पाच महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू | DAINIK LOKMNTHAN

कर्जत ः मंगळवारी (दि.21) सायंकाळी कर्जत तालुक्याच्या विविध भागात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कोपर्डी येथे ग्रामपंचायतच्या वतीने बांधण्यात आलेल्या 10 गाळ्यांचे मोठे नुकसान झाले. गाळ्यांवरील अनेक पत्रे उडून गेले. यामध्ये खते तसेच पशुखाद्याचे मोठ्या नुकसान झाले, असल्याची माहिती राहुल नवनाथ सुद्रिक यांनी दिली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे आंबा, डाळिंब आदी फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

COMMENTS