Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपर्डीतील ग्रामपंचायतच्या गाळ्यांवरील पत्रे उडाले

कर्जत ः मंगळवारी (दि.21) सायंकाळी कर्जत तालुक्याच्या विविध भागात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शेतातील पिकांचे मो

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील अपघातात 8 जणांचा मृत्यू
श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार भूषणावह ः प्रा. दिलीप सोनवणे
कर्जत – जामखेड मतदारसंघातील १३ वस्त्यांना ‘वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने’अंतर्गत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर

कर्जत ः मंगळवारी (दि.21) सायंकाळी कर्जत तालुक्याच्या विविध भागात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कोपर्डी येथे ग्रामपंचायतच्या वतीने बांधण्यात आलेल्या 10 गाळ्यांचे मोठे नुकसान झाले. गाळ्यांवरील अनेक पत्रे उडून गेले. यामध्ये खते तसेच पशुखाद्याचे मोठ्या नुकसान झाले, असल्याची माहिती राहुल नवनाथ सुद्रिक यांनी दिली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे आंबा, डाळिंब आदी फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

COMMENTS