Homeताज्या बातम्या

महाराष्ट्रात गंभीर जलसंकट; शेतीचा पाणीपुरवठा बंद करून धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश

‘एल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शेती सिंचनासाठी धरणांमधून केला जाणारा पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्यात आला असून, उपलब्ध पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक गरजांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ.आंबेडकरांचे संविधान सर्व ग्रंथापेक्षा श्रेष्ठ : पालकमंत्री विखे
कोपरगाव तालुका शिक्षक भारती संघटना कार्यकारिणी जाहीर
नगर अर्बन बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकरपंत गारडे यांचे निधन

‘एल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शेती सिंचनासाठी धरणांमधून केला जाणारा पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्यात आला असून, उपलब्ध पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक गरजांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS