Tag: कृषीविभाग
वादळग्रस्त नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : आ. काळे
कोपरगाव : तालुक्यात शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी सातच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक घरांचे पत्र [...]

बनावट व भेसळयुक्त कांदा बियाण्यांची विक्री
अहिल्यानगर : रब्बी कांदा बियाण्यांमध्ये खरीप कांदा बियाण्यांची भेसळ करून शेतकर्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द [...]

डिझेलसाठी ‘सातबारा’ मागणाऱ्या पंप चालकांवर तातडीने कारवाई करा; डॉ. अजित नवलेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!
अकोले : अकोले तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि अजब प्रकार समोर आला आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना आणि शेतकरी पूर्वमशागतीसाठी डिझेल खरेदी [...]
संगमनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय; शून्य टक्के पीकविमा; काँग्रेस आक्रमक ; जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्याचा आरोप
संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यात विविध तालुक्यांना कोट्यवधी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असताना संगमनेर तालुक्याला एक रुपयाही मदत मिळाली नसल्याने [...]
पाणीटंचाई, शेतकर्यांच्या प्रश्नांसंदर्भात घेतली आ.संदिप क्षीरसागरांनी आढावा बैठक; उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी नियोजन करण्याच्या दिल्या प्रशासनाला सुचना
बीड : उन्हाळ्याच्या काळात नागरिकांसमोर पाणीटंचाई सारखे संकट उभे राहू नये. त्या संदर्भात नियोजन करून तातडीने पाणीटंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना करा [...]
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय महिन्याभरात; कृषीमंत्री भरणे यांची माहिती; पीक नुकसानीची भरपाईही लवकरच
पुणे : राज्यातील शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून येत्या एक महिन्याच्या आत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची [...]

कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या अडचणी मार्गी लागणार; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
नांदेड : राज्यातील कृषी निविष्ठा (खते, बियाणे व कीटकनाशके) विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या आणि व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकारने सकार [...]
खरीप हंगामासाठी सर्वंकष नियोजन करावे : पालकमंत्री विखे पाटील; कृषी सेवा केंद्रांवर साठा व दर दर्शविणारे फलक अनिवार्य
राहाता : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक खपवून घेतली जाणार नाही. सर्व अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता थेट शेतकऱ्यांच [...]
कोपरगावमधील शेतकऱ्यांना साडेनऊ कोटींची भरपाई
कोपरगाव : तालुक्यातील खरीप हंगाम २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सुमारे १५ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत ९ [...]
बीड कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ‘सरडा’ म्हणजे शेतकर्यांची क्रूर थट्टा!सरकार सरडे पालनासाठी अनुदान देणार काय? – डॉ. गणेश ढवळे
बीड : बीड येथील छत्रपती संभाजी क्रीडांगणावर 1 मे ते 5 मे दरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात राजकीय पुढार्यांच्या हस् [...]
