Tag: दुष्काळ
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकआजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कारकर्जमाफी, महागाई, दुष्काळी प्रश्नांवरून विरोधक घेरणार
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्का [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]

महाराष्ट्रात गंभीर जलसंकट; शेतीचा पाणीपुरवठा बंद करून धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश
https://www.youtube.com/watch?v=JpCAPBSwSOM
'एल निनो'च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदामंत्री रा [...]

कर्जा मुळे अनेक शेतकर्यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार
बीड : शेतकरी लाखो रुपये बी - बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अति [...]
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण
पाथर्डी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून हंडाळवाडी शिवारातील तुकाईमाता डोंगर परिसरात विविध प्रजातीच्या [...]
तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचेमाजी मंत्री थोरात ; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
संगमनेर : वॉर्मिंगच्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस, दुष्काळ, पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीसाठी धोका [...]
बीड कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ‘सरडा’ म्हणजे शेतकर्यांची क्रूर थट्टा!सरकार सरडे पालनासाठी अनुदान देणार काय? – डॉ. गणेश ढवळे
बीड : बीड येथील छत्रपती संभाजी क्रीडांगणावर 1 मे ते 5 मे दरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात राजकीय पुढार्यांच्या हस् [...]
मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकर्यांच्या आत्महत्यासरकारला आणखी किती बळी हवेत; वडेट्टीवारांचा संतप्त सवाल
मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या तीन म [...]
नेकनूरमध्ये भीषण पाणीटंचाई; ग्रामपंचायतीविरोधात नागरिकांमध्ये संताप
नेकनूर : शहरातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करत असून, ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम व नियोजनशून्य कारभारामुळे परिस्थित [...]
धगधगत्या उन्हात वनराज तहानलेले; किनवटच्या जंगलातील पशु-पक्षी पाण्यासाठी ’वणवण’!
किनवट : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, याचा सर्वाधिक फटका किनवटच्या समृद्ध वनसंपदेतील वन्यजीवांना बसू लागला [...]
