आम आदमी पक्षाच्या (AAP) ७ राज्यसभा खासदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या फुटीसाठी थेट ‘आप’च्या नेतृत्वाला जबाबदार धरले असून, पक्ष योग्य मार्गाने चालला असता तर नेते सोडून गेले नसते, असे मत व्यक्त केले आहे
आम आदमी पक्षाच्या (AAP) ७ राज्यसभा खासदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या फुटीसाठी थेट ‘आप’च्या नेतृत्वाला जबाबदार धरले असून, पक्ष योग्य मार्गाने चालला असता तर नेते सोडून गेले नसते, असे मत व्यक्त केले आहे

COMMENTS