Homeताज्या बातम्या

संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी थंड का पडली? 

सुषमा अंधारे यांनी भाजप व शिंदे गटावर सडकून टीका केली निवडणुक आयोगाच्या निर्णयाने आम्ही समाधानी नाही

 आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी शिवसेना  सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी आज उल्हासनगर मध्ये भाजप व

पुण्यातील रेव्ह पार्टी कारवाईवर सुषमा अंधारेंचे प्रश्‍नचिन्ह154 जण उपस्थित असतांना गुन्हा केवळ 78 जणांवरच का?
तुळापूर येथील ‘हाऊस पार्टी’ प्रकरणात केवळ ७८ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने संशय बळावला; सुषमा अंधारेंनी उपस्थित केले गंभीर सवाल!
व्यसनातून पिढी बरबाद होऊ नये – सुषमा अंधारे 

 आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी शिवसेना  सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी आज उल्हासनगर मध्ये भाजप व शिंदे गटावर सडकून टीका करत लोकशाहीचा खून आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे . जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर राजीनामा देण्याचे मत व्यक्त केले, तर बीजेपी नौटंकी वाटते  मग संजय राठोड याचे राजीनाम्याची मागणी थंड का पडली? असा सवाल सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे 

COMMENTS