तुळापूर येथील ‘हाऊस पार्टी’ (रेव्ह पार्टी) प्रकरणात तब्बल १५६ तरुण-तरुणी उपस्थित असताना केवळ ७८ जणांवरच गुन्हे दाखल का झाले? असा गंभीर सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. उर्वरित लोकांवर कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय बळावला आहे
तुळापूर येथील ‘हाऊस पार्टी’ (रेव्ह पार्टी) प्रकरणात तब्बल १५६ तरुण-तरुणी उपस्थित असताना केवळ ७८ जणांवरच गुन्हे दाखल का झाले? असा गंभीर सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. उर्वरित लोकांवर कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय बळावला आहे

COMMENTS