Homeव्हिडीओ

तुळापूर येथील ‘हाऊस पार्टी’ प्रकरणात केवळ ७८ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने संशय बळावला; सुषमा अंधारेंनी उपस्थित केले गंभीर सवाल!

तुळापूर येथील ‘हाऊस पार्टी’ (रेव्ह पार्टी) प्रकरणात तब्बल १५६ तरुण-तरुणी उपस्थित असताना केवळ ७८ जणांवरच गुन्हे दाखल का झाले? असा गंभीर सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. उर्वरित लोकांवर कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय बळावला आहे

ज्येष्ठ नेते थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन तीव्रमंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी आंदोलकांचा ठिय्या
जनादेशाचा विश्वासघात करून काँग्रेसशी हात मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव कडाडले!

तुळापूर येथील ‘हाऊस पार्टी’ (रेव्ह पार्टी) प्रकरणात तब्बल १५६ तरुण-तरुणी उपस्थित असताना केवळ ७८ जणांवरच गुन्हे दाखल का झाले? असा गंभीर सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. उर्वरित लोकांवर कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय बळावला आहे

COMMENTS