Tag: शेतकरी संघटना
रोहित पवार यांच्या सरसकट कर्जमुक्ती आंदोलनाला किसान संघर्ष समितीचा सक्रिय पाठिंबा
शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्न सत्याग्रह’ आंदोलनाला राष् [...]
फसव्या कर्जमाफी निर्णयाची किसान सभेकडून होळीबीड, आंबेजोगाई, परळीसह जिल्हाभरात निदर्शने
बीड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी-शर्ती रद्द करून सर्व शेतकर्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच शेतकर्यांचा [...]

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार [...]

कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे राज्यभर आंदोलनआज कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देणार
अकोले : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक जाचक अटी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. सरकारने या ज [...]
कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात खा. लंके आक्रमक २३ जूनला सर्वपक्षीय, शेतकरी संघटनेचे आंदोलन ; मुख्यमंत्र्यांना निवेदन
पारनेर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कृषी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्या [...]
श्रीगोंदा तहसीलसमोर कर्जमाफीविरोधात निदर्शने
श्रीगोंदा : राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शेतकरी, विविध सामाजिक संघटना आणि स [...]
कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात
मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील काही अटी व पात्रता निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने त्यावर पुन [...]
मोदी सरकारच्या प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेशाला शेतकरी संघटनेचा विरोध
मोदी सरकारने प्रस्तावित केलेला ऊस नियंत्रण आदेश-2026 शेतकर्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणारा असुन शेतकर्यांची गुलामी वाढविणारा आहे. प्रस्ताव [...]
शेतकरी संघटनेचे निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
कडा :शेतकरी संघटनेच्या वतीने 16,17 आणि 18 एप्रिल 2026 रोजी निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन खेरडा (खु) ता.माजलगांव जि.बीड येथे केले आहे [...]
मुंबई बंदरात अडकला शेतीमाल; कोट्यवधींचे नुकसान; सरकारच्या धोरणांवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची टीका
मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून मुंबई बंदरात मोठ्या प्रमाणात शेतीमाल अडकून पडला आहे. कांदा, तांदूळ, साखर, द्रा [...]
