Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

उष्णतेमुळे त्वचा रोगाचे आजार वाढले

मुंबई: दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्वचेसंदर्भातील आजार उद्भवू लागले आहे. घामोळे, उबाळू, पुरळ, खाज आणि बुरशीजन्य रोग नागरिकांना होत असून, मागील काही दिवसांपासून या रोगांच्या रुग्णांमध्ये साधारण 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोरोनाच्या संकट काळात ‘ संजीवनी’ ने उचलले मोलाचे पाऊल
द्वारकामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,यासाठी समितीने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा – उदय सामंत

मुंबई: दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्वचेसंदर्भातील आजार उद्भवू लागले आहे. घामोळे, उबाळू, पुरळ, खाज आणि बुरशीजन्य रोग नागरिकांना होत असून, मागील काही दिवसांपासून या रोगांच्या रुग्णांमध्ये साधारण 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

COMMENTS