Tag: महाराष्ट्र राजकारण
नांदेड विधानपरिषद रणसंग्राम : चव्हाणांचे ‘चाणक्य’ राजूरकर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर; महायुतीतील छुप्या संघर्षाचीही चर्चा
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच नांदेडच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. भाजपाच [...]
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या थकीत व्याज परताव्याचा प्रश्न तातडीने सोडवा – डॉ. ज्योती मेटेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची करणार मागणी
मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत प्रल [...]
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
संगमनेर : संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, रोटेशन काळात शेतीसाठी पूर्ण दाबाने ११ तास वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ [...]
इंधन टंचाईमुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हाव्यातमहसूल मंत्री बावनकुळे यांचे वक्तव्य ; नागपूरमध्ये महायुतीकडे बहुमत
नागपूर : राज्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या परिस्थितीत शक्य त्या ठिकाणी विधान परिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले जाणार अ [...]
पीकेची रणनीती अंतिमतः भाजपेतर पक्षांना संपविणारी!
महाराष्ट्रात पीके अर्थात प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांची रणनीती यापूर्वी सांभाळली असली तरी, भाजपेतर पक्षांना राजकीय विजय त्यांनी मिळवून द [...]
ठाकरेंच्या खासदारांने घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराच्या चर्चांना वेग आला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकना [...]
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदाननागपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा समावेश ; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेतील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघां [...]
झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकी धोक्यात? अधिकृत मान्यता पत्रावरील स्वाक्षरीवरून नवा वाद
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) विधानपरिषदेवर निवडून आलेल्या झिशान सिद्दीकी यांच्या उमेदवारीभोवती आता नवा वाद निर्माण झाला आहे. उ [...]

‘कोण होता शिवाजी’ पुस्तकाचे वाचन उपक्रम; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचा पुढाकार
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांबाबत समाजात योग्य माहिती पोहोचावी आणि जातीय सलोखा अबाधित राहावा, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्र [...]

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे आक्रमक; राज्य सरकारला ३० मेपासून आमरण उपोषणाचा इशारा
जालना : मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे आणि शासन निर्णयांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरका [...]
