Tag: नुकसान भरपाई

सोयाबीन बियाणे बोगस?किनवट तालुक्यात शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट; शिवसेनेचा थेट सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांना इशारा

सोयाबीन बियाणे बोगस?किनवट तालुक्यात शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट; शिवसेनेचा थेट सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांना इशारा

कृषी गोल्ड, विगोर मालविका, उन्नती आणि रविसिड्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी करूनही बियाणे न उगवल्याने किनवट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल [...]
कामठा येथील शेतकर्‍यांनी पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही..आठ दिवसापूर्वी पेरलेले सोयाबीन अद्याप उगवले नाही.

कामठा येथील शेतकर्‍यांनी पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही..आठ दिवसापूर्वी पेरलेले सोयाबीन अद्याप उगवले नाही.

 तालुक्यातील कामठा बु. येथील शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये दोन बॅग सोयाबीनची पेरणी केली पण सोयाबीन निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्यामुळे उगवले नसल्या [...]
सरसकट कर्जमाफीसाठी ठाकरे सेनेचे आंदोलन

सरसकट कर्जमाफीसाठी ठाकरे सेनेचे आंदोलन

कोपरगाव शहर : राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असतांना सरकार मात्र केवळ घोषणांचा पाऊस पाडत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ब [...]
साकूर परिसराला गारपिटीचा तडाखा

साकूर परिसराला गारपिटीचा तडाखा

संगमनेर : तालुक्यातील साकूर परिसरात शुक्रवारी (दि.५) दुपारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. अचानक आलेल्या [...]
वादळी पावसात सौरऊर्जा संचाचे मोठे नुकसान

वादळी पावसात सौरऊर्जा संचाचे मोठे नुकसान

नेवासा : हिवरे परिसरात शुक्रवारी (दि. ५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतातील सौरऊर्जा संचाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आह [...]
अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका

अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका

कर्जत :  तालुक्यातील बहिरोबावाडी येथील शेतकरी महादेव तांदळे यांच्यावर अवकाळी पावसाने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतामध्ये कांदा काढून तो मार्केट [...]
बळीराजावर अस्मानी संकट…!

बळीराजावर अस्मानी संकट…!

राज्यावर अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मागील वर्षीही अवकाळीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता. या [...]
7 / 7 POSTS