Tag: नागरी प्रशासन
नामकरण झाले मात्र बीडकरांसाठी सुभाष रोडच कायम – शहर बचाव मंचसंत मुक्ताई पालखीच्या निमित्ताने स्वच्छतेचे वाभाडे रस्त्या रस्त्यांवर
परम श्रद्धेय श्री संत मुक्ताई पालखीच्या निमित्ताने बीड शहरातील स्वच्छतेचे कसे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत हे सर्वांसमोर आले आहे. नगरपालिकेच्या ने [...]
मोशी दुर्घटना भ्रष्ट व्यवस्थेचे बळी !
मोशी येथील कचर्याच्या ढिगार्याखाली दबून आठ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला. तब्बल ऐंशी तासांनंतर सात मृतदेह बाहेर काढले गेले आणि महाराष्ट्राने पुन्ह [...]
मुंबईसह राज्यातील पावसाळी दुर्घटनांचीउच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा : वडेट्टीवार
मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या पार्श्वभूमीव [...]

मुंबईत मृत्यूचे सत्र थांबेनाझाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू
मुंबई : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांनी चिंताजनक स्वरूप धारण केले असून, आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेल [...]
मॅनहोलने नव्हे व्यवस्थेने घेतलेला बळी !
मुंबई पुन्हा एकदा पावसात बुडाली. पावसाचे प्रमाण विक्रमी असले, हवामान बदलाचे संकट तीव्र झाले, निसर्गाचा रौद्रावतार दिसला, ही सगळी कारणे खरी आहेत; पण स [...]
मॅनहोल : गटारींसाठी की मानवी मृत्यूकरिता !
मुंबईत पाऊस पडतो तेव्हा ढगांपेक्षा आधी उघड होतो तो प्रशासनाचा बुरखा. चार थेंब पावसाने शहराची लक्तरे वेशीवर टांगली जातात आणि महानगरपालि [...]
6 / 6 POSTS
