Tag: Rural Maharashtra
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने
अकोले : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयात विविध अटी घातल्याने मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आ [...]
पालावरच्या माणसांची शासनाकडे नोंदच नाही?भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी ‘मुशाफिरी यात्रा’; शासकीय नोंदीत समावेशाची मागणी
कर्जत : स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होऊनही भटके-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबांना घराचा हक्क मिळालेला नाही. अनेकांना मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठ [...]
मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी नांदेडवर पावसाचा दमदार प्रहार; वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् शहर अंधारात
नांदेड : मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी रविवारी निसर्गाने आपला रौद्र आणि दिलासादायक असा दुहेरी आविष्कार दाखवत नांदेड शहरासह परिसराला अक्षरशः झोड [...]
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत!
महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर अवतरला आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यात अध [...]
तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संतापतामसा
खरीप हंगाम 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हदगाव तालुक्यातील तामसा, लोह, मांडवा, वानवाडी, माळेगाव, कोंडूर, खरटवाडी, पिंपराळा, दिग्रस [...]
वीजप्रश्न आंदोलनातील मोर्चेकरी १६ वर्षानंतर निर्दोष
पाथर्डी : शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नासाठी काढलेल्या मोर्चा नंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील सर्वांची १६ वर्षानंतर अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत [...]
मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरपुढील दोन-तीन दिवसांत आगमनाची शक्यता
मुंबई : अरबी समुद्रातील मोसमी वार्यांची प्रगती वेगाने सुरू असून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने गोव्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आता महा [...]

तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संताप
तामसा : खरीप हंगाम 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हदगाव तालुक्यातील तामसा, लोह, मांडवा, वानवाडी, माळेगाव, कोंडूर, खरटवाडी, पिंपराळा, [...]
धुळीच्या वादळासह गारपिटीचा कहर; नांदेड जिल्ह्यात शेती, घरे व गोठ्यांचे मोठे नुकसान
नांदेड : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस, धुळीचे वादळ आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः महाराष्ट् [...]
शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक आक्रमक
पुणे : राज्यातील सततच्या बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी आ [...]
