Tag: maharashtra politics
आंबेडकरांनी उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हक्क व अधिकार मिळवून दिले-किसन तांगडे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता व न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिल [...]
व्याज परताव्यासाठी तातडीने निधी द्या : आ. तांबे
संगमनेर : महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील युवकांना स्वयंरोजगार व उद्योग व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात [...]
आ. काळेंच्या पुढाकारातून ‘महाराजस्व’ला गती : शिंदे
कोपरगाव : आ. आशुतोष काळे हे सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मागील [...]
ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : घोगरे
राहाता : येथील १३ वर्षीय ओंकार गायकवाड यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. कुटुंबीयांनी व्यक् [...]
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
सोलापूर : राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या धोरणानुसार त [...]
मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बीडमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न
आगामी महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण (डखठ) अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने बीड येथे महत्वपूर् [...]
महेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजय धोंडे; व्हाईस चेअरमनपदी दादासाहेब जगताप बिनविरोध
महेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजय दादा धोंडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी दादासाहेब जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याने परिसरात आनंदाच [...]
जामखेडमधील अतिक्रमण, महामार्ग प्रश्नावर प्रशासन अलर्टसभापती राम शिंदे यांनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक
जामखेड : जामखेड शहरातील अतिक्रमण तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या संदर्भात शासकीय विश्रामगृह, अहिल्यानगर येथे विधान परिषदेचे सभापत [...]
मुळा’त नवीन पाणी आणल्याशिवाय पठार भागाला पाणी नाहीआमदार डॉ. किरण लहामटे ; विविध विकासकामांचे लोकार्पण
अकोले : तालुक्यातील वाघापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक् [...]
वशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारीत कराआमदार रोहित पवारांची राज्य सरकारकडे मागणी
मुंबई : राज्यातील महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे कायदा व यंत्रणेबाबत भीती उरलेली नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद् [...]
