Tag: Maharashtra agriculture news

1 2 10 / 12 POSTS
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञान यांचा समन्वय साधून राज्यातील पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व समृद्ध करावा, असे आवाहन पशुसंवर्ध [...]
नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन

नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन

आष्टी तालुक्यातील नांदुर (विठ्ठलाचे) येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयातील [...]
अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका

अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका

कर्जत :  तालुक्यातील बहिरोबावाडी येथील शेतकरी महादेव तांदळे यांच्यावर अवकाळी पावसाने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतामध्ये कांदा काढून तो मार्केट [...]
शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला कांद्याला भाव नसल्याने  कांदा उत्पादक आक्रमक  

शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला कांद्याला भाव नसल्याने  कांदा उत्पादक आक्रमक  

पुणे : राज्यातील सततच्या बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी आ [...]
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार

महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार

मुंबई :   शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य शासन कृषी धोरणांची अंमलबजावणी करीत असून, शेतीमालाला अधिक मूल्य मिळावे यासाठी काढणीनंतरची संपूर्ण स [...]
अहिल्यानगर  जिल्ह्यात 99 टक्के पाऊस

अहिल्यानगर  जिल्ह्यात 99 टक्के पाऊस

अहिल्यानगर : राज्यात यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ  डॉ. रामचंद्र साबळे यांनी सोमवारी व्यक्त केला. या अं [...]
आंदोलनाच्या इशार्‍यानंतर कारखाना प्रशासन सजगमहिनाअखेर ऊस देयक अदा करण्याचे लेखी आश्वासन

आंदोलनाच्या इशार्‍यानंतर कारखाना प्रशासन सजगमहिनाअखेर ऊस देयक अदा करण्याचे लेखी आश्वासन

जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून ऊस गाळप करूनही शेतकर्‍यांना देयके अद्याप मिळालेली नसल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. [...]
किनवटमध्ये 19 मेपासून भरडधान्य खरेदी केंद्र सुरू; आमदार-प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश

किनवटमध्ये 19 मेपासून भरडधान्य खरेदी केंद्र सुरू; आमदार-प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश

किनवट तालुक्यात आधारभूत हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी आणि मका या भरडधान्याची प्रत्यक्ष खरेदी केंद्रे 19 मेपासून सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचालींन [...]
नाफेडमार्फत तातडीने कांदा खरेदी कराजयंत पाटील ; कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव व अनुदानाची मागणी

नाफेडमार्फत तातडीने कांदा खरेदी कराजयंत पाटील ; कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव व अनुदानाची मागणी

मुंबई : राज्यात कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद् [...]
कुकडीत पाणी, तरी शेती तहानलेली ! नियोजनाअभावी श्रीगोंद्यातील फळबागा संकटात; शेतकऱ्यांचा संताप

कुकडीत पाणी, तरी शेती तहानलेली ! नियोजनाअभावी श्रीगोंद्यातील फळबागा संकटात; शेतकऱ्यांचा संताप

श्रीगोंदा :  एकीकडे प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेती संकटात सापडली असताना दुसरीकडे कुकडी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असूनही  [...]
1 2 10 / 12 POSTS