Tag: Maharashtra agriculture news

1 2 3 10 / 23 POSTS
खापर पांगरी येथे ‘एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

खापर पांगरी येथे ‘एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

शेती उत्पादन वाढवताना जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सौ. के. एस. के. ( [...]
बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे

बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे

मुंबई : राज्यातील मे व जून 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने [...]
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने

कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने

अकोले : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयात विविध अटी घातल्याने मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आ [...]
कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात

कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील काही अटी व पात्रता निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने त्यावर पुन [...]
जळगाव जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस

जळगाव जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस

जळगाव : जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस, गारपीट व वादळी वार्‍यामुळे अनेक गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आ [...]
शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्याचे संकेतकृषीमंत्री भरणे : तब्बल 56 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ

शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्याचे संकेतकृषीमंत्री भरणे : तब्बल 56 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ

मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकर्‍यांना मिळ [...]
वादळग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : आ.काळे

वादळग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : आ.काळे

कोपरगाव : तालुक्यात शनिवारी (दि. ६) झालेल्या वादळामुळे अनेक गावांमध्ये शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचे तातडीने [...]
राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन

राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन

संगमनेर : चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि त्यातून निळवंडे प्रकल्पाला गती मिळाली. धरण व कालव्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर [...]
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत

सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत

आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथ [...]
शेतकर्‍यांनी खरीप पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करावी-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे

शेतकर्‍यांनी खरीप पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करावी-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे

बीड : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला असून, पेरणीची लगबग सुरू झाली आहे. विविध कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबं [...]
1 2 3 10 / 23 POSTS