Tag: Farmer Issues Maharashtra
कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात
मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील काही अटी व पात्रता निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने त्यावर पुन [...]
शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्याचे संकेतकृषीमंत्री भरणे : तब्बल 56 लाख शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ
मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकर्यांना मिळ [...]
महागाईवरून काँगे्रसचा आक्रमक पवित्रा
नागपूर : देशातील वाढती महागाई, स्वयंपाकाच्या इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरून काँग्रेसने केंद्र व राज्य सरकारवर जोर [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
शेतरस्त्यावर अतिक्रमण; तहसीलदारांचे चौकशी व कारवाईचे आदेशस्थानिक महसूल अधिकार्यांवर अविश्वास; बाहेरील अधिकार्यांकडून चौकशीची मागणी
परळी वैजनाथ तालुक्यातील मलकापूर येथील गट क्रमांक 332/1 मधील शेतात जाणार्या रस्त्यावर झालेल्या कथित अतिक्रमणाची तहसील प्रशासनाने गंभीर दखल घेतली [...]
खा.सोनवणेंची शेतकरीहिताची भूमिका पाहून शेतकरी नेतेही भारावलेशेतकर्यांचे प्रश्न घेवून शेतकरीनेते खासदारांच्या घरी
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हक्काची पिकविम्याची रक्कम त्यांना तात्काळ मिळावी, आदि मुद्दे घेवून शेतकरी नेते खा.बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी गेल [...]
शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक आक्रमक
पुणे : राज्यातील सततच्या बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी आ [...]
आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावरून आंदोलनराजू शेट्टींसह प्रमुख नेत्यांची पोलिसांकडून धरपकड
मुंबई, दि. 15 मे : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या आंदोलन मोर्चादरम्यान मोठा तणाव निर्मा [...]
8 / 8 POSTS
