Tag: हवामान बदल
देशातील पावसाची तूट 24 टक्क्यांवर : कृषीमंत्री चौहानखरीप पेरणी 350 लाख हेक्टरवर ; शेतकर्यांना पर्यायी पिकांचा सल्ला
नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मोसमी पावसाने सुरुवातीला अपेक्षित वेग न घेतल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला असला, तरी जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू [...]
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशवसंतराव काळे कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम
बीड : वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना (छडड) विभागाच्या वतीने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यास [...]
अतिवृष्टीचे की व्यवस्थेचे बळी ?
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने व्यवस्थेचे अपयश उघडे पाडले आहे. सर्वच क्षेत्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे व्यवस्था खिळखिळी झाली असून, त्या व्यव [...]
फोल हवामान अंदाज; निसर्गाचा इशारा आणि पावसाचा कहर!
आषाढात आभाळ दाटून येते आणि धरती तृप्त होते, असे आपण नेहमी म्हणतो. परंतु यंदाचा पाऊस केवळ तृप्त करणारा नाही, तर अनेक ठिकाणी तो धडकी भरवणारा ठरल [...]
मॅनहोलने नव्हे व्यवस्थेने घेतलेला बळी !
मुंबई पुन्हा एकदा पावसात बुडाली. पावसाचे प्रमाण विक्रमी असले, हवामान बदलाचे संकट तीव्र झाले, निसर्गाचा रौद्रावतार दिसला, ही सगळी कारणे खरी आहेत; पण स [...]
वांजोळी येथे सघन कापूस लागवड मार्गदर्शन
माका : कृषी दिनानिमित्त वांजोळी (ता. नेवासा) येथे शेतकरी बांधावर आयोजित कृषी मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर सुधाक [...]
नागेश विद्यालयात वृक्षारोपण उत्साहात
जामखेड : सहकार सप्ताहानिमित्त वै. विठ्ठलराव राऊत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जामखेड येथील श्री नागेश विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम उत [...]
वांजोळी येथे सघन कापूस लागवड मार्गदर्शन
माका : कृषी दिनानिमित्त वांजोळी (ता. नेवासा) येथे शेतकरी बांधावर आयोजित कृषी मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर सुधाक [...]
खा. डॉ. गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यशसगरोळी कृषी विज्ञान केंद्राचा ’निक्रा-टीडीसी’ कार्यक्रमात समावेश
राज्यसभा सदस्य खा. डॉ. अजित गोपछडे यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांना हवामान बदलास अनुकूल कृषी तंत्रज्ञान, आधुनिक संशोधन, प्रशिक्षण आणि तांत्र [...]
बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे नियोजन गरजेचे : कुलगुरू खर्चे
देवळाली प्रवरा : बदलते हवामान आणि अनिश्चित पाऊसमान लक्षात घेऊन शाश्वत, हवामानाधारित आणि खात्रीशीर पीकपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. विद्य [...]
