Tag: सार्वजनिक बांधकाम
आ.रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट रस्ते, पूल आणि न्यायालयासाठी निधीची मागणी
जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती मिळावी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी आ. रोहित पवार यांनी दि ७ [...]
सा.बां.तील भ्रष्टाचाराचा रिमोट कंट्रोल श्रीमती मनीषा म्हैसकर यांच्याकडेच !कुंभ मेळ्यातील निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा घोळ घालत, भ्रष्टाचारी अधिकार्यांना अभय
मुंबई/विशेष प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकार्यांना पाठीशी घालत, आपण केलेल्या भ्रष्टाचारावर आणि घोडचुकांवर पांघरून घालण्यासा [...]
सा.बां.तील भ्रष्टाचाराचा रिमोट कंट्रोल श्रीमती मनीषाताई म्हैसकर यांच्याकडेच !कुंभ मेळ्यातील निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा घोळ घालत, भ्रष्टाचारी अधिकार्यांना अभय
मुंबई/विशेष प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकार्यांना पाठीशी घालत, आपण केलेल्या भ्रष्टाचारावर आणि घोडचुकांवर पांघरून घालण्यासा [...]

सा. बां. तील भ्रष्टाचारला तत्कालीन अति. सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर यांचे अभय?
https://youtu.be/i0JHdgTsJwI
सार्वजनिक बांधकाम विभागातील (सा. बां.) कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तत्कालीन अतिरिक्त सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर य [...]
35 वर्षांत जे झाले नाही, ते आता बीडकरांना पाहायला मिळत आहे!
बीड नगर पालिकेतील 35 वर्षांची एक हाती सत्ता शहरवासियांनी अनुभवली. कामे कशी झाली ? कधी झाली ? कोणत्या कामासाठी किती खर्च झाला ? कोणत्या गुत्तेदारा [...]

कुंभमेळ्यातील निविदा प्रक्रिया आणि कोट्यावधीचा घोटाळा करणारे कोण?
https://youtu.be/cg335VJBqRA
कुंभमेळ्यातील निविदा प्रक्रियेत नेमका कोणता घोटाळा झाला? कोट्यवधींच्या आर्थिक अनियमिततेमागे कोणाचा हात? जाणून घ्या [...]
ओगदी-करंजी रस्त्याची दुरावस्थाप्रशासनाचा हलगर्जीपणा; नागरिक हैराण
कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेवटचे गाव असलेल्या ओगदी व करंजी या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून यावरून प्रवास करणारे करंज [...]
उप अभियंता अजय जाधवच्या 300 कोटी घोटाळ्याची एसीबी आणि ईडीकडे तक्रारकार्यकारी अभियंता महेंद्र किणीचा कृपाशीर्वाद ? ; पालघर विभाग, आणि उपविभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार
मुंबई : राज्यात सध्या भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग तरी त्यात मागे कसा राहील. पालघर विभाग आणि डहाणू, पालघर उपवि [...]
पावसाळ्यात आरळीचा संपर्क तुटतो; उंच पुलासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरळी गावातील मुख्य नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटत आहे [...]
महिनाभरापूर्वी बांधलेल्या पुलाला भगदाडनगर-मनमाड महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
देवळाली प्रवरा : नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान असलेल्या राहुरी एमआयडीसी परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला अवघ [...]
