Tag: समाजप्रबोधन
तुटणारे संसार जोडणारे अर्धापूर केंद्र; 1 हजार 778 प्रकरणांत यशस्वी समेट
अर्धापूर : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला समुपदेशक स्मिता तरटे व गजानन चिंचोलकर यांनी गेल्या दीड दश [...]
माजलगाव विकास प्रतिष्ठानतर्फे भारतीय संविधान आणि आजचे वर्तमान या विषयावर व्याख्यान संपन्न
माजलगाव : माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भारतीय संविधान आणि आजचे वर्तमान या विषय [...]
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ‘शिवा’ची भव्य मिरवणूक; विचारमंथनातून समाजप्रबोधन
नांदेड : ‘शिवा’ अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने क्रांतीसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्या [...]
अतुलशास्त्री भगरे गुरुजींनी प्रत्येक युगातील ब्राह्मणत्वाचा गौरवशाली प्रवास उलगडला !परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वात पराक्रमाबरोबर ज्ञान, मातृभक्ती आणि धर्मरक्षणाची वृत्ती -अतुलशास्त्री भगरे गुरुजी
नांदेड : परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वात पराक्रमाबरोबर ज्ञान, मातृभक्ती आणि धर्मरक्षणाची वृत्ती होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध् शस्त्र आणि शास्त् [...]
वंजारवाडीला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ बनवण्याचा संकल्प-मा. सर्जेराव तात्या तांदळे
Oplus_131072
बीड : बीड तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथे मा. अॅड. श्री. सर्जेराव तात्या तांदळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमा [...]
श्रीगोंद्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
श्रीगोंदा : तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी आठवडाभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध हो [...]

कर्जतमध्ये संत बसवेश्वर जयंती उत्साहात
कर्जत : येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने थोर संत बसवेश्वर यांची जयंती भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने बसवेश्वर [...]
तेजोत्सवात उद्या ज्ञानपर्व : अतुल शास्त्री भगरे गुरुजींचे व्याख्यान, उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड : नांदेड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झालेल्या श्री परशुराम तेजोत्सव कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी शनिवारी धार्मिक, सामाजिक आणि वैचारि [...]

जगाला गौतम बुद्धांच्या विचारांची गरज : चेअरमन विवेक कोल्हे
जेऊर कुंभारी : आज जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना त्याचा परिणाम सर्वच घटकांवर दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थान [...]
कवी, लेखक, लोककलावंत हे समाजभक्ती व नीतीशक्ती वाढविणारे घटक; डॉ. बाबुराव उपाध्ये : श्रीरामपुरात लोककला कलावंत साहित्यिक परिषदेचे कविसंमेलन उत्साहात
श्रीरामपूर : कवी, लेखक, लोककलावंत यांच्या लेखनात आणि प्रबोधन सादरीकरणात नेहमीच समाजभक्ती व नीतीशक्तीचा आविष्कार असतो, ते संस्कृतीचे सर्वोत्तम घटक [...]
