Tag: मान्सून अपडेट
पहलगाममध्ये ढगफुटी; उत्तराखंडमध्ये भूस्खलन
नवी दिल्ली : देशातील विविध भागांमध्ये मान्सूनचा प्रभाव वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे शनिवारी रात्री झालेल्या ढ [...]
देशातील पावसाची तूट 24 टक्क्यांवर : कृषीमंत्री चौहानखरीप पेरणी 350 लाख हेक्टरवर ; शेतकर्यांना पर्यायी पिकांचा सल्ला
नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मोसमी पावसाने सुरुवातीला अपेक्षित वेग न घेतल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला असला, तरी जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू [...]
फोल हवामान अंदाज; निसर्गाचा इशारा आणि पावसाचा कहर!
आषाढात आभाळ दाटून येते आणि धरती तृप्त होते, असे आपण नेहमी म्हणतो. परंतु यंदाचा पाऊस केवळ तृप्त करणारा नाही, तर अनेक ठिकाणी तो धडकी भरवणारा ठरल [...]
सोनई परिसरात दमदार पावसाची हजेरी
सोनई : सोनई व परिसरात शुक्रवारी (दि. ३) झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्यात पावसाने ओढ [...]

नायगाव तालुक्यात पावसाची हजेरी; वादळी वार्याने बळेगावात झाडे कोसळली, विजेचा खांब पडल्याने प्रवाशांमध्ये घबराट
नायगाव : नायगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असताना अखेर मंगळवारी रात्री तूरळक स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामु [...]
मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी
मुंबई : राज्यातील नागरिकांना आणि शेतकर्यांना प्रतीक्षेत ठेवणार्या मान्सूनने अखेर जोरदार हजेरी लावली असून मुंबईसह उपनगरांमध्ये रविवारी सकाळपासून [...]
आज ‘मृग’ संपले ; ‘आर्द्रा’कडे लागले डोळे पाऊस लांबल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी हतबल ; पेरण्या ठप्प, जमिनी ओसाड
अहिल्यानगर : मृग नक्षत्राचा कालावधी रविवारी (दि. २१) संपत असतानाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या [...]
पिंपरनईचा गावतलाव कोरडा; ग्रामस्थांवर खड्डे खोदून सांडपाणी वापरण्याची वेळवेळीच पाणीउपसा थांबवला असता तर ही वेळ आली नसती – सुनील भोसले
बीड तालुक्यातील पिंपरनई येथील गाव साठवण तलावातील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने तलाव अक्षरशः कोरडा पडला असून ग्रामस्थांवर तलावा [...]

श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान
श्रीगोंदा/कर्जत : श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळध [...]
शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. म [...]
