Tag: महाराष्ट्र सरकार
81 लाख महिलांना वगळले बहिणींनो सरकारवर 420 चा गुन्हा दाखल करा – प्रा. सुशीलाताई मोराळे
बीड : ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने मतपेटीवर कब्जा करण्यासाठी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे टाकून अक्षरशः मताची लूट केली, कुठल [...]
नांदेड जिल्ह्यातील जलसंधारणांची कामे तातडीने पूर्ण कराखा. डॅा. गोपछडे यांच्या उपस्थितीत बैठकीत मंत्री राठोड यांचे निर्देश
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पाझर तलाव, सिंचन तलाव व मालगुजारी तलाव यांचे गाळ काढून तलावांची दुरुस्ती करणे तसेच नाला सरळीकरण, खोलीकरण व रुंदीकर [...]
मनमानी भाडेवाढ करणार्या खासगीबस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी अॅपवर कारवाई करा: मंत्री सरनाईक
मुंबई : राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल प्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याब [...]
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल् [...]
मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनसंख्या करणार कमी : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मुंबई : देशातील वाढती इंधनटंचाई, जागतिक आर्थिक अस्थिरता आणि खर्च नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काटकसरीची भूमिका स्वीकारण्याचे संकेत [...]
अनधिकृत बाईक टॅक्सी अॅप्सवर कारवाई करामंत्री प्रताप सरनाईक यांच्या सायबर क्राईम विभागाला सूचना
मुंबई : राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली असून, ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अ [...]
माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यताराज्यपाल जिष्णु देव वर्मा : सातारा आणि पंढरपूर येथे उभारणार
मुंबई : पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथे वारी आणि दर्शनासाठी येणार्या माजी सैनिकांच्या सोयीसाठी त्याचप्रमाणे सातारा येथेही एकात्मि [...]
महाराष्ट्रात मंत्र्यांच्या विमान प्रवासावर निर्बंधमुख्यमंत्री फडणवीस यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक
मुंबई : इंधन बचतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने काटकसरीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मं [...]

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारची मोठी पावले; कान्स दौरा रद्द करत इंधन आणि सरकारी खर्चात केली कपात!
https://youtu.be/EwSlwJdSEc4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर, महाराष्ट्र सरकारने (फडणवीस सरकार) इंधन व सरकारी खर्चात कपात करण [...]
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
सोलापूर : राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या धोरणानुसार त [...]
