Tag: ममताबॅनर्जी

‘मी राजीनामा देणार नाही, आम्ही हरलोच नाही!’; बंगालमध्ये पराभवानंतरही ममता दीदींचा पवित्रा
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांन [...]
ममता बॅनर्जींच्या प्रतीकात्मक देखाव्याला दोरीने बांधून रस्त्यावर ओढले; विजयाच्या जलौषात भाजप कार्यकर्त्यांचे कृत्य; ‘जय श्री राम’च्या घोषणा आणि लाथाबुक्क्या
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल मधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक निकाल आणि विजयाच्या जल्लो [...]

संतापजनक! पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या देखाव्याला दोरीने बांधून रस्त्यावरून फिरवले
https://www.youtube.com/watch?v=L4Cg6m1sQek
पश्चिम बंगालमधील चालू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ममता बॅनर्जी यांचा देखाव्याला दोरीने [...]

निवडणूक आयोग भाजपचा मित्रपक्षपश्चिम बंगाल निकालांवर खा. संजय राऊतांची टीका
मुंबई : पश्चिम बंगालमधील मतमोजणीचे प्रारंभीचे कल समोर येत असून, या कलांमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर जाताना दिसत आहे, तर तृणमूल काँग्रेस पिछाडी [...]

वंगभूमीत फुलले कमळ; ममतांचा गड उद्ध्वस्त! प. बंगाल, आसाममध्ये भाजपची सत्ता तर केरळमध्ये काँगे्रसने मारली मुसंडी; तामिळनाडूमध्ये टीव्हीके; पदुच्चेरीमध्ये एनडीएची सत्ता
नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून, वंगभूमीत भाजपने तब्बल 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता दीदींना [...]
ममतादीदींचे साम्राज्य खालसा !
देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ अणि पाँडेचरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पश्चिम बंगालमध्ये भाजपने [...]
सत्तेमागची सत्ता !
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. अर्थात, रात्री उशिरापर्यंत बरेच निकाल अधिकृतरित्या जाहीर होण्याच [...]

पाच राज्यांच्या विधानसभा निकालाकडे देशाचे लक्ष; प्रादेशिक अस्मितेची कसोटी; पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार का?
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय दिशेला आकार देणारे मानले जाणारे पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पाँडिचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडण [...]

ऑपरेशन सिंदूर भारताने स्वेच्छेने थांबवले; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा सुनावले
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून होणार्या दहशतवादी कारवायांना ठाम प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज असून, गरज पडल्यास दीर्घकालीन लढ्यासही देश [...]
वंगभूमीत सत्ताबदल होईल का?
पश्चिम बंगालच्या राजकारणाने नेहमीच देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील विचारप्रवाहांपासून ते डाव्या आघाडीच्या दीर्घ सत्ताकाळाप [...]
