Tag: ग्रामीण अर्थव्यवस्था
साखर कामगारांनी काळानुरूप बदलणे गरजेचे: आ. आशुतोष काळे
साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराची सांगता
कोपरगाव : पूर्वीच्या तुलनेत आज साखर कारखानदारीमध्ये मोठा बदल झाला असून अनेक कारखाने आता स्वय [...]
रेशीम उद्योगाची स्वप्ने कागदावरच तुटली24 तास विजेअभावी प्रधानसांगवीतील रेशीम शेती कोमेजली
शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन समृद्धीचे नवे दालन उघडणारा रेशीम उद्योग आज किनवट तालुक्यात प्रशासकीय उदासीनता आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अ [...]
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल जाहीरविविध मतदारसंघांत विजयी उमेदवारांची सरशी
दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2026 ते 2031 या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. महाराष्ट्र कामगार कल्या [...]
राज्यात खरीप पेरण्यांना वेग; 74 टक्के पेरणी पूर्ण
मुंबई : जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील खरीप हंगामाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. वेळेवर पाऊस न झाल्याने अनेक शेतकर [...]
‘प्रेरणा’ सहकारी संस्थेची 96 टक्के कर्जवसुली
देवळाली प्रवरा : गुहा येथील प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (स्थापना 2002) ने आर्थिक शिस्तीची परंपरा कायम राखत यंदाही उल्लेखनीय कर्जवस [...]
महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ऐतिहासिक : माजी आ. कोल्हे
कोपरगाव : महाराष्ट्र शासनाने महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला योग्य मान्यता देण्या [...]
नांदेडमध्ये कृषी विभागाच्या मेहेरबानीने ’ब्लॅक मार्केट’?दरफलक गायब करून शेतकर्यांची राजरोस लूट!
नांदेड जिल्ह्यात सध्या बळीराजाच्या हक्कावर दरोडा टाकण्याचे काम अत्यंत पद्धतशीरपणे सुरू आहे. खरीप हंगामाची लगबग सुरू होताच, जिल्ह्यातील कृषी सेवा [...]
अवैध सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती
मुंबई : राज्यातील बेकायदेशीर सावकारीला आळा घालण्यासाठी कायद्यात आणखी कडक तरतुदी करण्यात येणार असून पूर्वीच्या कायद्यापेक्षा अधिक कठोर शिक्षा देण् [...]
आनंदसरी बरसल्या; उशिरा का होईना मान्सूनच्या दमदार हजेरीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
महाराष्ट्र: राज्यात यंदा अल निनोचे सावट असल्यामुळे आणि मान्सून तब्बल १५ ते २० दिवस उशिरा दाखल झाल्यामुळे शेतकरी सुरुवातीला कमालीचा हवालदिल झाला ह [...]
पावसाअभावी शेतकरी झाला हवादिलहिरव्या चाऱ्याची टंचाई; दूध उत्पादकांसमोर पशुपालनाचे मोठे संकट
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदाच्या मान्सूनने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. शेतकरी चातका सारखी आभा [...]
