Tag: ग्रामीणजीवन

पळसाच्या पानापासून बनवलेली पत्रावळी अन् केळीचे पाने हद्दपार !

पळसाच्या पानापासून बनवलेली पत्रावळी अन् केळीचे पाने हद्दपार !

कुंडलवाडी : एकेकाळी ग्रामीण भागातील जेवणावळी, धार्मिक कार्यक्रम आणि सण-समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पळसाच्या पानांची पत्रावळी आज [...]
भोकर तालुक्यात भीषण पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी गावकर्‍यांची वणवण;जाकापूर तांड्यात महिलांचे हाल, जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर

भोकर तालुक्यात भीषण पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी गावकर्‍यांची वणवण;जाकापूर तांड्यात महिलांचे हाल, जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर

नांदेड : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. तालुक्यातील अनेक गाव [...]
लातूर जिल्ह्यात आठवडाभरात उष्माघाताने तीन बळी

लातूर जिल्ह्यात आठवडाभरात उष्माघाताने तीन बळी

लातूर : मराठवाड्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असून, लातूर जिल्ह्यात उष्माघातामुळे मृत्यूंची चिंताजनक मालिका स [...]
निलंग्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा बळी! ४२ अंशांच्या तडाख्याने शेतातच दुर्दैवी अंत

निलंग्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा बळी! ४२ अंशांच्या तडाख्याने शेतातच दुर्दैवी अंत

लातूर : लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा आता थेट जीवघेणा ठरू लागला आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेत [...]
बुळे पठारमध्ये तीव्र पाणीटंचाई महिलांसह चिमुरड्यांची वणवण; एक हंड्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

बुळे पठारमध्ये तीव्र पाणीटंचाई महिलांसह चिमुरड्यांची वणवण; एक हंड्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

देवळाली प्रवरा : कडक उन्हाच्या झळा तीव्र होत असताना राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथील बुळे पठार गावाला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे [...]
ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विकास अजूनही दुर्लक्षित

ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विकास अजूनही दुर्लक्षित

आपल्या महाराष्ट्र राज्यातील सध्याचा विकास हा फक्त काही निवडक महानगराला किंवा शहराला अधिक केंद्रित करून विकास केला जात आहे. पण अजूनही राज्यातला बह [...]
6 / 6 POSTS